शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

समाज निर्मितीसाठी झटणारी ही आंबेडकरी जाणीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 22:30 IST

सर्व बाजूंनी मिळणाऱ्या द्रव्याचे अंग घेऊनच सर्व सजीव -निर्जीव अस्तित्वांचे प्रकार उत्पन्न झाले आहेत. जगातील सर्व मानव आतून बाहेरून परस्परांशी अखंडितावस्थेत आहे.

ठळक मुद्देमा. प. थोरात : लाखनी येथे दुसरे आंबेडकरी साहित्य संमेलन, शहरातून काढला संविधान मार्च

चंदन मोटघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : सर्व बाजूंनी मिळणाऱ्या द्रव्याचे अंग घेऊनच सर्व सजीव -निर्जीव अस्तित्वांचे प्रकार उत्पन्न झाले आहेत. जगातील सर्व मानव आतून बाहेरून परस्परांशी अखंडितावस्थेत आहे. सर्व मानवाला समान स्वातंत्र व समान न्याय असलाच पाहिजे. या सृृष्टीवर आधारलेला मानव समाज असायला पाहिजे, असे मानणारी व समाज निर्मितीसाठी झटणारी जावीव हीच आंबेडकरी जाणीव आहे, असे प्रतिपादन डॉ. मा. प. थोरात यांनी केले.स्थानिक स्वप्नीदप सभागृहात दुसरे वैदर्भिय आंबेडकरी साहित्य संमेलन शनिवारपासून आयोजित करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. थोरात बोलत होते. संमेलनाचे उद्घाटक म्हणून ई.झेड. खोब्रागडे संमेलनाचे पूर्वाध्यक्ष विजयकुमार गवई, संमेलनाध्यक्ष डॉ.मा.प. थोरात, स्वागताध्यक्ष ह.ध. बोरकर उपस्थित होते.संमेलनानिमित्त महाप्रज्ञा बौद्ध विहारापासून संविधान मार्च काढण्यात आला. याप्रसंगी भगवान सुखदेवे यांचे धम्मपाठ, धर्मांतरित बौद्धांची संस्कृति आणि संस्कार व सी.एम. बागडे यांचे भीमा कोरेगावचे युद्ध अर्थात इतिहासाचे सोनेरे पान, डॉ.सुरेश खोब्रागडे यांचे वेळेवर येणारे इतर विषय, गजेंद्र गजभिये यांच्या सजग प्रहरी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.प्रास्ताविक सी.एम. बागडे यांनी केले. संमेलनाची भूमिका अशोक बुरबुरे यांनी मांडली.अध्यक्षीय भाषणात डॉ.थोरात यांनी आंबेडकर वाद हा स्वयंपूर्ण, स्वयंप्रकाशी आणि स्वतंत्र आहे. आस्वादकान, अभ्यासकात जागृत करण्याची क्षमता आंबेडकरी साहित्यात आहे, असेही ते म्हणाले. गांधीवाद आणि मार्क्सवादात अस्तित्वासंबंधीचा संपूर्ण बोध होतनाही. बुद्धाचा विचार स्वीकारणाºया आंबेडकरांच्या तत्वज्ञानात कालावकाशरहित अस्तित्व मांडलेले आहे. आणि या अस्तित्वाला सिद्ध करणाºया आधुनिक विज्ञानातील ज्ञानाच्या सहाय्याने मानव विश्वातील समता-बंधूता-स्वातंत्र-न्याय भावावर उभारलेल्या मानव समाजाची रचना अहिंसकपणे निर्माण केल्यानेच शोषणरहित मानव समाजाची निर्मिती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराद्वारे करता येऊ शषते. असे विचारही त्यांनी व्यक्त केले. उद्घाटकीय कार्यक्रमाचे संचालन डॉ.सुरेश खोब्रागडे यांनी तर आभार प्रदर्शन भगवान सुखदेवे यांनी केले.