शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

समाज निर्मितीसाठी झटणारी ही आंबेडकरी जाणीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 22:30 IST

सर्व बाजूंनी मिळणाऱ्या द्रव्याचे अंग घेऊनच सर्व सजीव -निर्जीव अस्तित्वांचे प्रकार उत्पन्न झाले आहेत. जगातील सर्व मानव आतून बाहेरून परस्परांशी अखंडितावस्थेत आहे.

ठळक मुद्देमा. प. थोरात : लाखनी येथे दुसरे आंबेडकरी साहित्य संमेलन, शहरातून काढला संविधान मार्च

चंदन मोटघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : सर्व बाजूंनी मिळणाऱ्या द्रव्याचे अंग घेऊनच सर्व सजीव -निर्जीव अस्तित्वांचे प्रकार उत्पन्न झाले आहेत. जगातील सर्व मानव आतून बाहेरून परस्परांशी अखंडितावस्थेत आहे. सर्व मानवाला समान स्वातंत्र व समान न्याय असलाच पाहिजे. या सृृष्टीवर आधारलेला मानव समाज असायला पाहिजे, असे मानणारी व समाज निर्मितीसाठी झटणारी जावीव हीच आंबेडकरी जाणीव आहे, असे प्रतिपादन डॉ. मा. प. थोरात यांनी केले.स्थानिक स्वप्नीदप सभागृहात दुसरे वैदर्भिय आंबेडकरी साहित्य संमेलन शनिवारपासून आयोजित करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. थोरात बोलत होते. संमेलनाचे उद्घाटक म्हणून ई.झेड. खोब्रागडे संमेलनाचे पूर्वाध्यक्ष विजयकुमार गवई, संमेलनाध्यक्ष डॉ.मा.प. थोरात, स्वागताध्यक्ष ह.ध. बोरकर उपस्थित होते.संमेलनानिमित्त महाप्रज्ञा बौद्ध विहारापासून संविधान मार्च काढण्यात आला. याप्रसंगी भगवान सुखदेवे यांचे धम्मपाठ, धर्मांतरित बौद्धांची संस्कृति आणि संस्कार व सी.एम. बागडे यांचे भीमा कोरेगावचे युद्ध अर्थात इतिहासाचे सोनेरे पान, डॉ.सुरेश खोब्रागडे यांचे वेळेवर येणारे इतर विषय, गजेंद्र गजभिये यांच्या सजग प्रहरी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.प्रास्ताविक सी.एम. बागडे यांनी केले. संमेलनाची भूमिका अशोक बुरबुरे यांनी मांडली.अध्यक्षीय भाषणात डॉ.थोरात यांनी आंबेडकर वाद हा स्वयंपूर्ण, स्वयंप्रकाशी आणि स्वतंत्र आहे. आस्वादकान, अभ्यासकात जागृत करण्याची क्षमता आंबेडकरी साहित्यात आहे, असेही ते म्हणाले. गांधीवाद आणि मार्क्सवादात अस्तित्वासंबंधीचा संपूर्ण बोध होतनाही. बुद्धाचा विचार स्वीकारणाºया आंबेडकरांच्या तत्वज्ञानात कालावकाशरहित अस्तित्व मांडलेले आहे. आणि या अस्तित्वाला सिद्ध करणाºया आधुनिक विज्ञानातील ज्ञानाच्या सहाय्याने मानव विश्वातील समता-बंधूता-स्वातंत्र-न्याय भावावर उभारलेल्या मानव समाजाची रचना अहिंसकपणे निर्माण केल्यानेच शोषणरहित मानव समाजाची निर्मिती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराद्वारे करता येऊ शषते. असे विचारही त्यांनी व्यक्त केले. उद्घाटकीय कार्यक्रमाचे संचालन डॉ.सुरेश खोब्रागडे यांनी तर आभार प्रदर्शन भगवान सुखदेवे यांनी केले.