शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

देशातील सर्वच निवडणुका मतपत्रिकांद्वारे घ्याव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:15 IST

भारतातील संपूर्ण निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारा घेण्यात येत आहेत. संसदीय लोकशाही प्रणालीत निवडणुकांना महत्त्वाचे स्थान आहे. परंतु मतदान यंत्र हॅक होत असल्याबाबतचा संशय विविध राजकीय पक्ष संघटना व जनमाणसात बळावत आहेत.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : लाखांदूर तालुका काँग्रेसची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : भारतातील संपूर्ण निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारा घेण्यात येत आहेत. संसदीय लोकशाही प्रणालीत निवडणुकांना महत्त्वाचे स्थान आहे. परंतु मतदान यंत्र हॅक होत असल्याबाबतचा संशय विविध राजकीय पक्ष संघटना व जनमाणसात बळावत आहेत. निर्दोष निवडणुका पार पाडण्यासाठी मतदान यंत्राऐवजी मत्तपत्रिकेद्वारा निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी लाखांदूर तालुका काँग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत महामहिम राष्ट्रपतींना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.१९९० च्या दशकात मतदान प्रक्रिया मतपत्रिकेद्वारा पार पडली जायची. परंतु निकाल प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे ईव्हीएम मशीनचा वापर निवडणुकीत करण्यात आला. ईव्हीएम मशीनमध्ये घोळ व मशीन हॅक होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे अनेक देशांमध्ये होणारी निवडणूक प्रक्रिया ही मतपत्रिकेतद्वारा पार पाडली जात आहे. भारत देशाने संसदीय लोकशाही प्रणाली अंगीकारल्यामुळे येथील निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. विविध पक्ष, संघटना व जनसामान्यांचा ईव्हीएमवरील विश्वास राहिला नाही. लोकशाहीचे मूल्ये जोपासण्यासाठी निवडणूक आयुक्त व निर्वाचन आयोग यांनी कुठल्याही राजकीय दबावात काम न करता देशहितासाठी देशात होणाºया निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून केली आहे.शिष्टमंडळात जिल्हा परिषद सदस्य प्रणाली ठाकरे, मनोहर राऊत, शुद्धमर्ता नंदागवळी, नानाजी पिलारे, प्रकाश देशमुख, रामचंद्र परशुरामकर, सचिन नंदनवार, विजय भुरले, रमेश पारधी, निलिमा टेंभुर्णे, रमेश भैय्या, युवराज पारधी, दीपक बगमारे, श्रीराम भुते, लेखदास ठाकरे, रामचंद्र राऊत, मेहबूब पठाण, सुरेश वाघमारे, खेमराज कोडापे, रमेश बगमारे, मीनाक्षी पारधी, छाया बगमारे आदींचा समावेश होता.

टॅग्स :Electionनिवडणूक