शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

ग्रामरोजगार सेवकांचे आंदोलन सुरूच

By admin | Updated: February 17, 2017 00:37 IST

महाराष्ट्र राज्य महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामरोजगार सेवकांनी बुधवार १५ फेब्रुवारीपासून

मग्रारोहयोची कामे ठप्प : आंदोलनाचा दुसरा दिवसजवाहरनगर : महाराष्ट्र राज्य महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामरोजगार सेवकांनी बुधवार १५ फेब्रुवारीपासून दोन सुत्री मागण्यासाठी पुकारलेल्या राज्यव्यापी कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील मग्रारोहयोची कामे ठप्प झाली आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत गावातील मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची सुरूवात करण्यात आली होती. याकरिता ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामरोजगार सेवकांची निवड करण्यात आली. या योजनेची दस्तऐवज पुर्वी ग्रामसेवक ग्रामविकास अधिकार हाताळीत होती. जसे हजेरीपट भरणे, पंचायत समितीकडे पाठविने. १ ते १५ नमुने भरणे आदी कार्यालयीन कामे करीत होते. याकरीता ग्रामसेवक तुटपुंज मानधनावर काम करत होते. दरम्यानच्या काळात ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांना केंद्र व राज्यशासनाच्या विकासभिमुख योजनांचा भार सोपविण्यात आला. व्यक्तीक लाभार्थीची संख्या दिवसेंन दिवस वाढत गेली. परिणामी ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांनी मग्रारोहयोचे अतिरिक्त काम करण्यास नकार दिला. आज तेच काम ग्रामरोजगार सेवकांवर देण्यात आले. आजघडीला ग्रामरोजगार सेवक पूर्णवेळ काम करीत आहे. नमुना १ ते १५ भरणे सक्तीचे केले आहे. तुटपंूज मानधनावर रोजगार सेवक जीवन जगत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे ग्रामरोजगार सेवकाला ग्रामपंचायत समितीवर आपले मानधन काढण्यास निर्भर रहावे लागत आहे. (वार्ताहर)१५ फेब्रुवारीपासून ग्रामरोजगार सेवकाचे काम बंद आंदोलन असल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून ग्रामपंचायत स्तरावर प्रथम पुरूष निवड करून कामाची मागणी करून काम सुरू ठेवण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र आंदोलनामुळे सुरू कामाची संख्या कमी झाली. नवीन कामे सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत कडून कोणतीही मागणी पंचायत समितीस्तरावर आलेली नाही. परिणामी कामामध्ये कमीपणा आलेला आहे.-के.ए. नंदेश्वर, प्रभारी सहायक कार्यक्रम अधिकारी, मग्रारोहयो पंचायत समिती, भंडारा.