शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

१२ वर्षानंतर पाथरीत नळाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 22:21 IST

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ) : तब्बल एक तपानंतर म्हणजे बारा वर्षानंतर गावकऱ्यांना नळाद्वारे पाणी मिळत असल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले आहे. लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील चुलबंदच्या तिरावरील पाथरी एक छोटेखानी गाव. घराघरात पशुपालन, कुकुटपालन चालते. पण या सर्वांना पाण्याची टंचाईला सामोरे जावे लागत होते. मात्र आता ही समस्या मिटली ...

ठळक मुद्देवैयक्तिक व सार्वजनिक नळातून पाणी : ऐन उन्हाळ्यात नळाला पाणी

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ) : तब्बल एक तपानंतर म्हणजे बारा वर्षानंतर गावकऱ्यांना नळाद्वारे पाणी मिळत असल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले आहे. लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील चुलबंदच्या तिरावरील पाथरी एक छोटेखानी गाव. घराघरात पशुपालन, कुकुटपालन चालते. पण या सर्वांना पाण्याची टंचाईला सामोरे जावे लागत होते. मात्र आता ही समस्या मिटली आहे.गावात यापूर्वी नळयोजना असूनही स्त्रोत अभावाने गावाला पिण्याचे पाणी मिळत नव्हते. नदीकाठावर राहूनही पाण्याकरिता शेताचा, नदीचा आसरा घेत पाण्याची गरज भागविल्या जात असे, राजकारणात खूप मोठी झेप गावकºयांची नसल्याने प्रशासनाचा भरोवश्यावर पाथरीचा विकास अवलंबून होता व आहे. मात्र यातही प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी असतातच. राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाथरी गावाला जोडत सदर नळयोजनेचा कार्यालयाला आरंभ झाला.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मोरेश्वर मैदनमवार, उपविभागीय अभियंता विजय देशमुख, भूवैद्यानिक सय्यद, मंगुळकर तसेच विशाल मंत्री यांच्या योग मार्गदर्शनानुसार कामे करीत गावात नळयोजना भरपूर पाण्यासह कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजने संदर्भात गावकºयांनी सहकार्य करीत पाण्याची अडचण दूर केली.पाणी हे जीवन असून अनमोल आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येकांनी काटकसरीने उपयोग करावा. ग्रामपंचायतीने स्वत:च्या निधीतून जलमापन (वाटरमिटर) यंत्र खरेदी करावे. घराघरात नळ घेत नागरिकांनी ग्रामपंचायतीला मदत करावी. जलमापन यंत्राणे पाण्याची गरज व महत्व अबादीत राहते. यामुळे गावात २४ तास पाणी पुरेल याची काळजी आम्ही घेऊ.- सतीश मारबते, शाखा अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग भंडारागावात नळयोजना आरंभल्याने गाववाशींयाना अपार आनंद झाला. गावकºयांनीही वैयक्तिक नळकरीता मागणी केली आहे. मागेल त्याला नळ ही योजना कार्यान्वित करीत गावाची तहान भागविण्याचा प्रयत्न करु.- तुळशीदास फुंडे, सरपंच पाथरीअधिकारी वर्गांनी वेळोवेळी आलेल्या अडचणीचा मागोवा घेत सुरळीत नळयोजना कार्यान्वित ठेवावी. जल साक्षरता कार्यक्रमातून आम्हाला मार्गदर्शन करावे.- जितेंद्र कठाणे, उपसरपंच पाथरी