शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खरिपानंतर आता रबी पिकांवरही अस्मानी संकट

By admin | Updated: December 12, 2015 00:34 IST

खरिपाच्या धान पिकाने नुकसान झाले. पर्णकोष व तुडतुड्याने हाताशी आलेले पीक गेल्याने उत्पादन खर्चही निघाला नाही.

मूग, उडी, हळद पिकांवर भर : मंडळ कृषी कार्यालय शेतावरपालांदूर : खरिपाच्या धान पिकाने नुकसान झाले. पर्णकोष व तुडतुड्याने हाताशी आलेले पीक गेल्याने उत्पादन खर्चही निघाला नाही. रबीत तरी काही विशेष करुन उत्पन्न वाढविण्याच्या आशेने शर्थीचे प्रयत्नही किडीने धुळीस मिळविले. तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने बागायत पिकाला धोका वाढल्याने किड लागण्याची शक्यता बळावली आहे. पालांदूर मंडळात रबी हंगामातील पेरणी क्षेत्र २,९१७.९० हेक्टर असून गहू १८४७.७० हेक्टर, हरभरा २६१.५० हेक्टर, मूग २४९.५० हेक्टर, उडीद ३३५ हेक्टरवर पेरणी केली आहे. मंडळ कृषी विभाग पालांदूर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून सभा घेत आहेत. बांधावर मार्गदर्शनात मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके म्हणाले, पेरणीपूर्व बीजप्रक्रिया बियाणाला चोळून पेरणी करावी. मरणासन्न झाडे उपडून नष्ट करावे. पाने खाणाऱ्या अळींसाठी फवारणी करावी. रस शोषण करणाऱ्या किडींमुळे पाने पिवळी पडलेली आढळल्यास फवारणी करावी. हरभऱ्याची एक महिन्याची वाढ झाल्यास शेंडे खुडावे, जेणेकरुन वाढ जोमात होण्यास मदत होईल. मऱ्हेगाव ढिवरखेडा, पाथरी, खराशी, खुनारी, कनेरी, नरव्हा, लोहारा, पालांदूर आदी गावात सभा घेऊन पिक नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे बागायती शेतीला फटका बसत असून पाने खाणारी अळी जोरदार आक्रमण करीत आहे. भेंडीपिकाला बारीक पाखरे वेढली आहेत. पालांदूर परिसरात बागायतीचे क्षेत्रफळ वाढत आहे. ढगाळ वातावरणाने मेथी भाजी वाया जात आहे. (वार्ताहर)