शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

१२३ वर्षानंतर तिने घेतला अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:36 IST

सध्याच्या धकाधकीच्या काळात पाच दशकानंतर आयुष्याची घरघर सुरु होते. परंतु, रामपूर येथील तुळशीबाई राजीराम मालाधरी या आजीबाईने

ठळक मुद्देतुळशीबाई राजीराम मालाधरी या आजीबाईने तब्बल १२३ वर्ष निरामय आयुष्य जगून गुरूवारला अखेरचा श्वास सोडला.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : सध्याच्या धकाधकीच्या काळात पाच दशकानंतर आयुष्याची घरघर सुरु होते. परंतु, रामपूर येथील तुळशीबाई राजीराम मालाधरी या आजीबाईने तब्बल १२३ वर्ष निरामय आयुष्य जगून गुरूवारला अखेरचा श्वास सोडला.रामपूर येथील तुळशीबाई मालाधरी यांनी १२३ वर्ष प्रकृती जपली. चालताबोलता अवस्थेत त्यांचा दिनक्रम सुरू होता. अलिकडेच तुमसर येथे एका कार्यक्रमात आमदार चरण वाघमारे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, मोहाडी पं.स.चे सभापती हरिश्चंद्र बंधाटे यांच्या उपस्थितीत तुळशीबाई यांचा सत्कार करण्यात आला. मोहाडी तालुक्यात १२३ वर्ष गाठणाºया त्या एकमेव वृद्धा होत्या. त्यांनी आपल्या आयुष्यात मुलाच्या मुली, सुना व परिवारातील १०० च्यावर नातवंड बघितले होते. त्यांना चार मुले होती. त्यातील तीन मुलांचा मृत्यू झाला. दोन मुलीपैकी एका मुलींचा मृत्यू झाला. त्यांनी आयुष्यात आजार बघितला नाही.बुधवारला रात्री जेवण केल्यानंतर रात्री ८.३० वाजता त्यांचे निधन झाले. मोहाडीचे सभापती हरिश्चंद्र बंधाटे यांच्या आईची आजी आहे. तुळशीबाई यांच्या पार्थिवावर गुरूवारला सूर नदी काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले.