शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

८२ गावेच दुष्काळग्रस्त कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 00:18 IST

तुमसर व मोहाडी तालुक्यात खरीप व रबी पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले. प्रशासनाने ५० पैशांच्या आत आणेवारी दाखविली.

पंचबुध्दे यांचा आरोप : शेतकऱ्यांवर अन्याय, महसूल प्रशासनाचे दुर्लक्षतुमसर : तुमसर व मोहाडी तालुक्यात खरीप व रबी पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले. प्रशासनाने ५० पैशांच्या आत आणेवारी दाखविली. केवळ ८२ गावांना दुष्काळग्रस्त दाखविण्यात आले. भौगोलिकदृष्ट्या तुमसर व मोहाडी तालुक्यांच्या सीमा लागल्या आहेत. दोन्ही तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य के. के. पंचबुध्दे यांनी केली आहे.तुमसर व मोहाडी तालुक्यात सिंचनाच्या सोयी केवळ कागदावर आहेत. तुमसर तहसील प्रशासनाने केवळ १२ गावांची आणेवारी ५० पैशाच्या खाली दाखविली. मोहाडी तालुक्यात ७० गावांची आणेवारी ५० पैशाच्या आत आहे. दोन्ही तालुक्यातील सर्वच गावे दुष्काळात होरपडत आहेत. दोन्ही तालुक्याच्या सीमा लागुन आहेत. तुमसर व मोहाडी तालुक्यातील केवळ ८२ गावे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली. जी गावे दुष्काळग्रस्त घोषित झाली व जी गावे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली नाही त्यात कोणताच फरक नाही. खरीप व रबीची दोन्ही पीक येथे शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. बानवथडी प्रकल्पातून केवळ २० टक्के शेतकऱ्यांनाच सिंचनाचा लाभ मिळाला. तलावातून केवळ बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला. वैनगंगेच्या काठावरची गावे सुध्दा दुष्काळाच्या छायेत आहेत. महसूल प्रशासनाने केलेली आणेवारी दोषपूर्ण आहे. येथे शेतकऱ्यात प्रचंड असंतोष खदखदत आहे. शासनाने येथे पुन्हा सर्वे करावा. तुमसर तालुक्यातील केवळ १२ गावांचा समावेश करण्यात आला. एका गावाजवळील दुसरे गाव येथे दुष्काळग्रस्त यादीत नाही. रस्ता ओलांडल्यानंतर दुसऱ्या गावाच्या सीमा सुरु होतात. एक गाव दुष्काळग्रस्त व दुसरे गाव दुष्काळग्रस्त नाही, हे कसे काय शक्य आहे. असा प्रश्न के.के. पंचबुध्दे यांनी उपस्थित केला. शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तुमसर व मोहाडी तालुक्यातील गावे दुष्काळग्रस्त घोषित झाली नाही. दोन्ही तालुके ुदुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुध्दे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)