शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

४६ हजार हेक्टरमधील पीक धोक्यात

By admin | Updated: January 16, 2017 00:22 IST

वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील ४६ हजार १५७ हेक्टरमधील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

फटका वातावरण बदलाचा : रबीची १०१ टक्के पेरणीदेवानंद नंदेश्वर भंडारावातावरण बदलामुळे जिल्ह्यातील ४६ हजार १५७ हेक्टरमधील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०१ टक्के रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झालेली आहे. धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाच्या लहरीपणा व किडींचा प्रभावामुळे उत्पादन घटले. खरीप हंगामात धानाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची भिस्त रबी पिकावर आहे. मात्र ढगाळ वातावरण, किडींचा प्रादूर्भाव आदी विविध कारणामुळे पीक संकटात आहेत. यावर्षीच्या रबी हंगामासाठी ४५ हजार ७५८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित केले. शेतकऱ्यांनी आतापर्यंत १०१ टक्के पेरणी पूर्ण केली आहे. ४६ हजार १५७ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी करण्यात आली. यावर्षी आजपर्यंत गहू पिकाची १०,३४५ हेक्टर क्षेत्रात गहू पिकाची लागवड करण्यात आली. हरभरा १०,११३ हेक्टर, लाख-लाखोळी ९ हजार ३९९, पोपट ७९३, वटाना ७८१, उडीद व मुंग एक हजार ९५, इतर कडधान्य ४ हजार ३२६ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकाची लागवड पूर्ण करण्यात आली.जवस १ हजार ९९६, मोहरी ११७, तीळ २, एकूण गळीत धान्य २ हजार १५८ हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आली आहे. भाजीपाला २ हजार ५६७ हेक्टर, बटाटा ९८, मिरची ९८४ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली.कृषी विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, भंडारा तालुक्यात रब्बी पिकासाठी ७ हजार ६५७ हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी निर्धारित करण्यात आले होते. त्यापैकी ६ हजार ५६६ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आलेली आहे. पवनी तालुक्यात ९ हजार २५७ हेक्टर निर्धारित क्षेत्रापैकी १२ हजार ६१५, मोहाडी ३ हजार ७९४ पैकी ५ हजार ६०४, तुमसर ५ हजार ४७० हेक्टर क्षेत्रापैकी ५ हजार १४५ हेक्टर क्षेत्रामध्ये रब्बी पिकाची लागवड करण्यात आली आहे. साकोली तालुक्यात ३ हजार ४१५ हेक्टर क्षेत्रापैकी ३ हजार ४०६, लाखांदूर तालुक्यात ८ हजार ४२३ हेक्टर क्षेत्रापैकी ७ हजार ५५७ हेक्टरमध्ये, लाखनी तालुक्यात ५ हजार ७४२ हेक्टर क्षेत्रापैकी ५ हजार २३६ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकाची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात मका, सुर्यफुल, करडई, या रबी पिकाची लागवड करण्यात आली नाही.