शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

४० वर्ष जुने अतिक्रमण हटविले

By admin | Updated: April 23, 2015 00:18 IST

अतिक्रमण गाव विकासाला अभिशाप ठरले आहे. मुठभर लोकांनी हक्काचा दुरुपयोग करीत ऐन मोक्याच्या जागेवर अतिक्रमण करून...

सरपंचांचा पुढाकार : ४.२५ एकरातील ढोरफोडीची जमीन मोकळीपालांदूर : अतिक्रमण गाव विकासाला अभिशाप ठरले आहे. मुठभर लोकांनी हक्काचा दुरुपयोग करीत ऐन मोक्याच्या जागेवर अतिक्रमण करून सामान्य माणसाच्या अधिकारावर गदा आणला आहे. गाव माझा मी गावाचा म्हणत मऱ्हेगावचे सरपंच शामा बेंदवार यांनी ४० वर्षे जुने ढोरफोडीवरील अतिक्रमण गावकऱ्यांच्या मदतीने हटविले.गाव विकासाकरिता दूरदृष्टी अत्यंत महत्वाची असते. गावचा पुढारी ज्या दृष्टीचा असेल तसा गाव घडेल. राष्ट्रसंत तुकडोजींच्या स्वप्नातील ग्राम घडविण्याची मनिषा बाळगलेले बेंदवार यांनी गावाला नवीन दिशा दिली. मुख्य रस्ते विकसीत केले. गावात शुद्ध पाण्याकरिता नळयोजना आणली. गावातील चौक सुशोभीत करून रहदारीकरिता असलेली अडचण दूर केली. गावाशेजारील ढोरफोडीत नागरिकांनी अतिक्रम केले. सर्वांच्या सहकार्याने हे अतिक्रम काढण्यात आले. मागील महिन्यात स्मशानभूमी अतिक्रमणातून मोकळी केली. पुढच्या हप्त्यात नर्सरीतील अतिक्रमण निर्मूलन करून सीताफळाची लागवड करण्याचे धेय्य आहे. याकरिता ग्रामसभेला शस्त्र बनविले आहे. आमदार, खासदार, जिल्हा परिषद अंतर्गत निधी मिळवून गाव विकसीत करीत आहेत. अतिक्रमण निर्मूलनाच्यावेळी सरपंच शामा बेंदवार, उपसरपंच वामन मदनकर, सदस्य प्रशांत फुल्लुक्के, सिंधू थेर, गायत्री बेंदवार, प्रेमराज गोटेफोडे, शामराव बेंदवार, सुरेश राऊत, रामू ब्राम्हणकर तथा गावकरी उपस्थित होते. (वार्ताहर)