शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

३५ एकरात पिकतो पांढरा पडाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 22:03 IST

शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून अनेक योजना राबविल्या आहेत. मात्र शासनाकडे कृषी विभागाच्या मालकीच्या पालोरा येथील बीज गुणन केंद्रातील ओलीताखाली असलेल्या जमिनमध्ये पांढरा पडाळ पिकत आहे. याकडे अनेकांना हसू आवरत नाही, अशी दैयनिय अवस्था निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देप्रकरण पालोरा येथील : कृषी विभागाचे दुर्लक्ष

निश्चित मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा (चौ.) : शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून अनेक योजना राबविल्या आहेत. मात्र शासनाकडे कृषी विभागाच्या मालकीच्या पालोरा येथील बीज गुणन केंद्रातील ओलीताखाली असलेल्या जमिनमध्ये पांढरा पडाळ पिकत आहे. याकडे अनेकांना हसू आवरत नाही, अशी दैयनिय अवस्था निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारताची अर्थसंकल्पना ही शेतीवर आधारित आहे. मात्र दरवर्षी उत्पादनात घट होत असल्यामुळे चित्र उलट निर्माण होत आहे. पालोरा आबादी येथे अनेक वर्षापासून बिज गुणण केंद्र आहे. शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर, यंत्र, मळणी मशीन, शासकीय नोकर व अनेक साहित्य आहे.मात्र या शेतीचा वापर होत नसल्यामुळे येथील यंत्रणा धुळखात आहे. हा बिज गुणण केंद्र रामभरोसे असल्यामुळे येथील अनेक साहित्य चोरीला गेले आहे. येथे कोण मुख्य कर्मचारी आहे. यावर वचक कोणाचे आहे हे एक कोडेच आहे. अनेक साहित्य भंगारात गेले आहेत. येथे खाजगी कर्मचाºयांचा भरणा असल्यामुळे चोर चोर मौसे भाईप्रमाणे कारभार होत आहे. दर पावसाळ्यात थोडे फार जागेचे रोवणी केली जाते. तर काही भागात कठाण घेतल्या जाते. मात्र पिक हातात येतात. शासनाला आमदनी अठन्नी खर्चा रूपया जात असल्यामुळे कृषी विभागाला लक्षवधी रूपयाला चुना लागत आहे.कृषी मंडल कार्यालय रामभरोसेशेतकºयांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा याच आवारात कृषी मंडल कार्यालय आहे. मात्र येथे एकही कर्मचारी येत दिसत नाहीत. हा कार्यालय सुरू आहे किंवा बंद हेच शेतकºयांच्या लक्षात येत नाही. दररोज अनेक शेतकरी आल्यापावली वापस जात असल्यामुळे आता सदस्याला एकही शेतकरी फिरकतानी दिसत नाही. सर्व प्रकार कागदोपत्री दाखविल्या जात आहे, अशी शेतकºयांमध्ये चर्चेला उत आला आहे. मात्र वरिष्ठ अधिकारी कधी याकडे भिरकावून सुद्धा पाहत नाही. ही एक खंताची बाब म्हणावी लागेल.