शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

३५ एकरात पिकतो पांढरा पडाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 22:03 IST

शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून अनेक योजना राबविल्या आहेत. मात्र शासनाकडे कृषी विभागाच्या मालकीच्या पालोरा येथील बीज गुणन केंद्रातील ओलीताखाली असलेल्या जमिनमध्ये पांढरा पडाळ पिकत आहे. याकडे अनेकांना हसू आवरत नाही, अशी दैयनिय अवस्था निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देप्रकरण पालोरा येथील : कृषी विभागाचे दुर्लक्ष

निश्चित मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा (चौ.) : शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून अनेक योजना राबविल्या आहेत. मात्र शासनाकडे कृषी विभागाच्या मालकीच्या पालोरा येथील बीज गुणन केंद्रातील ओलीताखाली असलेल्या जमिनमध्ये पांढरा पडाळ पिकत आहे. याकडे अनेकांना हसू आवरत नाही, अशी दैयनिय अवस्था निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारताची अर्थसंकल्पना ही शेतीवर आधारित आहे. मात्र दरवर्षी उत्पादनात घट होत असल्यामुळे चित्र उलट निर्माण होत आहे. पालोरा आबादी येथे अनेक वर्षापासून बिज गुणण केंद्र आहे. शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर, यंत्र, मळणी मशीन, शासकीय नोकर व अनेक साहित्य आहे.मात्र या शेतीचा वापर होत नसल्यामुळे येथील यंत्रणा धुळखात आहे. हा बिज गुणण केंद्र रामभरोसे असल्यामुळे येथील अनेक साहित्य चोरीला गेले आहे. येथे कोण मुख्य कर्मचारी आहे. यावर वचक कोणाचे आहे हे एक कोडेच आहे. अनेक साहित्य भंगारात गेले आहेत. येथे खाजगी कर्मचाºयांचा भरणा असल्यामुळे चोर चोर मौसे भाईप्रमाणे कारभार होत आहे. दर पावसाळ्यात थोडे फार जागेचे रोवणी केली जाते. तर काही भागात कठाण घेतल्या जाते. मात्र पिक हातात येतात. शासनाला आमदनी अठन्नी खर्चा रूपया जात असल्यामुळे कृषी विभागाला लक्षवधी रूपयाला चुना लागत आहे.कृषी मंडल कार्यालय रामभरोसेशेतकºयांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा याच आवारात कृषी मंडल कार्यालय आहे. मात्र येथे एकही कर्मचारी येत दिसत नाहीत. हा कार्यालय सुरू आहे किंवा बंद हेच शेतकºयांच्या लक्षात येत नाही. दररोज अनेक शेतकरी आल्यापावली वापस जात असल्यामुळे आता सदस्याला एकही शेतकरी फिरकतानी दिसत नाही. सर्व प्रकार कागदोपत्री दाखविल्या जात आहे, अशी शेतकºयांमध्ये चर्चेला उत आला आहे. मात्र वरिष्ठ अधिकारी कधी याकडे भिरकावून सुद्धा पाहत नाही. ही एक खंताची बाब म्हणावी लागेल.