शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

३५ एकरात पिकतो पांढरा पडाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 22:03 IST

शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून अनेक योजना राबविल्या आहेत. मात्र शासनाकडे कृषी विभागाच्या मालकीच्या पालोरा येथील बीज गुणन केंद्रातील ओलीताखाली असलेल्या जमिनमध्ये पांढरा पडाळ पिकत आहे. याकडे अनेकांना हसू आवरत नाही, अशी दैयनिय अवस्था निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देप्रकरण पालोरा येथील : कृषी विभागाचे दुर्लक्ष

निश्चित मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा (चौ.) : शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून अनेक योजना राबविल्या आहेत. मात्र शासनाकडे कृषी विभागाच्या मालकीच्या पालोरा येथील बीज गुणन केंद्रातील ओलीताखाली असलेल्या जमिनमध्ये पांढरा पडाळ पिकत आहे. याकडे अनेकांना हसू आवरत नाही, अशी दैयनिय अवस्था निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारताची अर्थसंकल्पना ही शेतीवर आधारित आहे. मात्र दरवर्षी उत्पादनात घट होत असल्यामुळे चित्र उलट निर्माण होत आहे. पालोरा आबादी येथे अनेक वर्षापासून बिज गुणण केंद्र आहे. शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर, यंत्र, मळणी मशीन, शासकीय नोकर व अनेक साहित्य आहे.मात्र या शेतीचा वापर होत नसल्यामुळे येथील यंत्रणा धुळखात आहे. हा बिज गुणण केंद्र रामभरोसे असल्यामुळे येथील अनेक साहित्य चोरीला गेले आहे. येथे कोण मुख्य कर्मचारी आहे. यावर वचक कोणाचे आहे हे एक कोडेच आहे. अनेक साहित्य भंगारात गेले आहेत. येथे खाजगी कर्मचाºयांचा भरणा असल्यामुळे चोर चोर मौसे भाईप्रमाणे कारभार होत आहे. दर पावसाळ्यात थोडे फार जागेचे रोवणी केली जाते. तर काही भागात कठाण घेतल्या जाते. मात्र पिक हातात येतात. शासनाला आमदनी अठन्नी खर्चा रूपया जात असल्यामुळे कृषी विभागाला लक्षवधी रूपयाला चुना लागत आहे.कृषी मंडल कार्यालय रामभरोसेशेतकºयांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा याच आवारात कृषी मंडल कार्यालय आहे. मात्र येथे एकही कर्मचारी येत दिसत नाहीत. हा कार्यालय सुरू आहे किंवा बंद हेच शेतकºयांच्या लक्षात येत नाही. दररोज अनेक शेतकरी आल्यापावली वापस जात असल्यामुळे आता सदस्याला एकही शेतकरी फिरकतानी दिसत नाही. सर्व प्रकार कागदोपत्री दाखविल्या जात आहे, अशी शेतकºयांमध्ये चर्चेला उत आला आहे. मात्र वरिष्ठ अधिकारी कधी याकडे भिरकावून सुद्धा पाहत नाही. ही एक खंताची बाब म्हणावी लागेल.