शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

२६ दिवसांत ३३ टक्के पाऊस

By admin | Updated: June 27, 2017 00:26 IST

जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असताना त्यात निसर्गाचा साथही अत्यंत महत्वाची बाब आहे.

खरीप हंगाम उशिरा : दीड लक्ष हेक्टरमधील पेरणी खोळंबलीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असताना त्यात निसर्गाचा साथही अत्यंत महत्वाची बाब आहे. मान्सूनची चाहूल लागली असतानाही जिल्ह्यात २६ दिवसात फक्त ३३ टक्के पाऊस बरसला आहे. परिणामी खरीप हंगामाला यावर्षीही विलंबाने सुरूवात होणार असून दीड लक्ष हेक्टरमधील पेरणी खोळंबली असल्याची प्राथमिक माहिती आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी नर्सरी भात पिकाची लागवड केली असली तरी रोवणीला प्रारंभ झालेला नाही.दुसरीकडे ९० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी बांधव निसर्गाच्या कृपेवर आधारित आहे. मान्सूनसत्र सुरू होऊनही वरूण राजाने मुबलक प्रमाणात हजेरी लावलेली नाही. मागील २६ दिवसात लाखांदूर, भंडारा, मोहाडी व लाखनी तालुक्यातच काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या आधारावरच पाऊसाची टक्केवारी ३३ वर पोहचली असली तरी जिथे बरसला तिथेच बरसला, अशी स्थिती पहायला मिळत आहे. पेरणी करूनही पाऊस न बरसल्याने बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. हवामान खात्याच्या नोंदीप्रमाणे भंडारा तालुक्यात आतापर्यंत ६९.५ मि.मी. मोहाडी ३६.४, तुमसर १०.४, पवनी ३९.७, साकोली ३२.२, लाखांदूर ४५.५, लाखनी १४०.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी ५३.४ इतकी आहे.