शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

तांदूळ तस्करप्रकरणी ३० लाखांची मांडवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:37 IST

साकाेलीजवळ झालेल्या २२ लाख ५० हजारांच्या वाटमारीतून आंतरराज्यीय तांदूळ तस्करीचे प्रकरण पुढे आले हाेते. सुरुवातीला साकाेली पाेलिसांनी या प्रकरणात ...

साकाेलीजवळ झालेल्या २२ लाख ५० हजारांच्या वाटमारीतून आंतरराज्यीय तांदूळ तस्करीचे प्रकरण पुढे आले हाेते. सुरुवातीला साकाेली पाेलिसांनी या प्रकरणात माेठ्या शिताफीने चाैकशी सुरू केली हाेती. पुरवठा विभाग आणि आयकर विभागाकडून अहवाल मागविण्यासाठी पत्रव्यवहार केला. मात्र, आंधप्रदेशातील अण्णाचे साकाेली ठाण्यात बयाण झाले आणि प्रकरणाने वळण घेतले. यानंतर कुणीही बाेलायला तयार नाही. प्रकरणही केवळ वाटमारीपुरतेच मर्यादित ठरले. या प्रकरणात नेमके काय झाले, याची उघड चर्चा आता साकाेलीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात हाेत आहे. या प्रकरणात ३० लाख रुपयांची माेठी मांडवली झाल्याची खात्रीलायक माहिती असून, यात अनेकांनी आपले हात ओले करून घेतले. त्यामुळेच एवढ्या माेठ्या तांदूळ तस्करीचे प्रकरण उघड हाेऊनही ते केवळ वाटमारीवर येऊन थांबले.