शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कर्जमुक्ती योजनेतंर्गत शेतकऱ्यांना २१ कोटी ९९ लाखांचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:36 IST

शासनाच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तालुक्यातील ५ हजार २३ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले होते. त्यानुसार तालुक्यातील ४ हजार ८६३ ...

शासनाच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तालुक्यातील ५ हजार २३ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले होते. त्यानुसार तालुक्यातील ४ हजार ८६३ शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध होऊन ४ हजार ७९४ शेतकऱ्यांचे प्रमाणिकरण झाले आहे. या प्रमाणिकरणाअंतर्गत ४ हजार ७२० शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. तर ७४ शेतकऱ्यांचे अद्यापही प्रमाणिकरण होणे शिल्लक आहे. तालुक्यात कर्जमुक्तीचा लाभ झालेेल्या ४ हजार ७२० शेतकऱ्यांपैकी ४ हजार ७०४ शेतकऱ्यांनी सुमारे २१ कोटी ९९ लाख रुपयांच्या कर्जमुक्तीला मान्यता दर्शविली आहे. तर केवळ १६ शेतकऱ्यांनी या कर्जमुक्तीला विविध कारणांनी अमान्यता दर्शविली आहे. कर्जमुक्ती योजनेच्या काही वर्षांपूर्वी कृषी पीककर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना थकीत कर्जाची परतफेड सुलभ व्हावी म्हणून रूपांतरित योजना राबवित थकीत कर्जाचे हप्ते पाडण्यात आले. हप्ते दरवर्षी भरून नवे पीककर्ज उचलण्याची संंधी शासनाने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली होती. मात्र, शासनाच्या या संधीचा लाभ न घेता शेतकऱ्यांनी रूपांतरित कर्जफेड योजनेअंतर्गत थकीत कर्जाच्या हप्त्यांचा भरणा न केल्याने पुढील काळात कर्जमुक्ती योजनेतंर्गत केवळ थकीत हप्ते ग्राह्य धरून कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला तर उर्वरित मूळ कर्ज सदर हप्ते वगळता कायम ठेवण्यात आले. तथापि, कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तालुक्यातील १६ शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचा लाभ होऊनदेखील मूळ कर्जाची रक्कम माफ न करण्यात आल्याने संबंधित शेतकऱ्यांनी सदर कर्जमुक्ती नाकारल्याची माहिती आहे.

बॉक्स

१६० शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित

शासनाच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तालुक्यातील ५ हजार २३ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरविण्यात आले. मात्र, गत दोन महिन्यांपासून तालुक्यातील १६० शेतकऱ्यांच्या याद्या शासनाने अद्यापही प्रसिद्ध केल्या नाहीत. त्यामुळे संबंधित शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित ठरले आहेत. नवीन पीककर्ज उचल करण्यास अडथळा येत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.