शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

१९ शेतकऱ्यांना अपघात विमा योजनेचा लाभ

By admin | Updated: January 24, 2017 00:28 IST

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा शारीरिक अपंगत्व आल्यास शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ दिला जातो.

९२ प्रकरणांचा समावेश : जनजागृतीचा फटकाइंद्रपाल कटकवार भंडाराशेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा शारीरिक अपंगत्व आल्यास शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ दिला जातो. मात्र जनजागृती अभावी यावर्षी फक्त ९२ पैकी १९ प्रकरणांनाच मंजुरी मिळाली आहे. राज्यशासनाने मागील वर्षीपासून शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरु केली आहे. यात शेतकरी म्हणून महसुल कागदपत्रे उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना तसेच वयोगट १० ते ७५ वयोगटातील सर्व शेतकऱ्यांना ही योजना लागू आहे. मात्र याचा लाभ क्वचितच शेतकऱ्यांना मिळत असतो. यात रस्ता, रेल्वे अपघात, बुडून मृत्यू, विषबाधा, विजेचा धक्का, विज पडणे, नक्षलवादी हल्ला, उंचावरुन पडणे, सर्पदंश, खून, जनावरांचा हल्ला, दंगल व इतर अपघातात मृत्यू पावल्यास अथवा दोन डोळे, दोन्ही अवयव निकामी झाल्यास अथवा शारीरिक व्याधी निर्माण झाल्यास २ लक्षपासून १ लाखांपर्यंत मदत या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. जिल्ह्यात लहान सहान घटना शेतकऱ्यांसोबत घडत असतात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता, अपघात विमा योजनेची प्रस्तावांची संख्या लक्षात घेता मंजूर झालेली प्रकरणे अल्प आहेत. यासंदर्भात शासनाने जनजागृतीवर भर देवून शेतकऱ्यांना विमा योजनेबाबद जागृत करणे गरजेचे आहे. कृषी विभागामार्फत प्रस्तावाला अंतिम रुप दिल्यानंतर धोरणानुसार एका खाजगी विमा कंपनीमार्फत लाभ दिला जातो.ही योजना शेतकरी कुटूंबीयांसाठी अत्यंत फायद्याची आहे. शासनामार्फत जनजागृतीवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. शेतकरी केव्हाही या योजनेची माहिती जिल्हाअधीक्षक कृषी कार्यालय अथवा तालुका कृषी कार्यालयातून प्राप्त करु शकतात.-डॉ. नलिनी भोयर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भंडारा