शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

जिल्ह्यातील १६७ गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:32 IST

भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांच्या थकीत वीजबिलांच्या देयकाची एकूण रक्कम १२.२२ कोटी इतकी आहे. गतवर्षीपासून ...

भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांच्या थकीत वीजबिलांच्या देयकाची एकूण रक्कम १२.२२ कोटी इतकी आहे. गतवर्षीपासून सुरू असलेला कोरोना प्रादुर्भाव आणि अन्य आर्थिक कारणांमुळे बहुतांश ग्रामपंचायतींनी वीजबिलांचा भरणा केला नाही. त्यामुळे वीजबिलांची रक्कम वाढतच गेली. त्यानंतर वीज वितरण कंपनीने संबंधित ग्रामपंचायतींना पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिल भरण्यासंदर्भात पाठपुरावा केला. परंतु, अनेक ग्रामपंचायती वीजबिल भरण्यास असमर्थ ठरल्या. परिणामी, वीज वितरण कंपनीला ग्रामपंचायतीचे पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करावा लागला. त्यानंतर काही ग्रामपंचायतींनी एकूण बिलाच्या २० ते २५ टक्के रक्कम महावितरणकडे भरल्यानंतर त्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याची माहिती वीज वितरणचे अधीक्षक अभियंत्यांनी दिली.

सद्य:स्थितीत कोरोना प्रादुर्भाव आणि पावसाळा सुरू असल्याने पाणीपुरवठा नियमित असणे आवश्यक आहे. पावसाळ्यात ग्रामीण भागात विषारी जीवजंतूंमुळे जीवितहानी होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे वीजबिलाचा तोडगा काढून सर्वच ग्रामपंचायतींचे पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.