शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

मत्स्यपालनासाठी संस्थांना १६ लाखांची मदत

By admin | Updated: August 11, 2015 00:46 IST

भंडारा जिल्ह्यात सन २०१२-१३ ला झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांसह मच्छीमार बांधवाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

नुकसानभरपाई सन २०१२-१३ ची : बाळा काशीवार यांच्या प्रयत्नांना यशसाकोली : भंडारा जिल्ह्यात सन २०१२-१३ ला झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांसह मच्छीमार बांधवाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी केंद्र शासनाने त्यावेळी मच्छीमार सोसायट्यांना नुकसानभरपाई म्हणून महाराष्ट्र राज्यासाठी १२ कोटी ८७ लाख मंजूर केले होते. त् यापैकी भंडारा जिल्ह्यातील १२२ मत्स्यपालन सहकारी संस्थांना आ. बाळा काशीवार यांच्या प्रयत्नाने २ कोटी १६ लक्ष रुपये मिळणार आहेत.आ. काशीवार यांची लोकमतला दिलेल्यााहितीनुसार, महाराष्ट्रात सन २०१२-१३ ला अतिवृष्टी झाली होती. त्यात संपूर्ण तलाव, नदी नाले भरून शेतीचे व मत्स्यशेतीचे अतोनात नुकसान झाले होते.त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकारनी फक्त शेती नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी आर्थिक मदत केली होती व मासेमार बांधवांकडे निधीची कमतरता म्हणून दुर्लक्ष केले होतेव केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर त्याच वर्षी केंद्राने मत्स्यपालन सहकारी संस्थांना आर्थिक मदत म्हणून महाराष्ट्रातील सहकारी संस्थासाठी १२ कोटी ८७ लक्ष रुपये पाठविले होते.मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने एक निधीची फाईल दडवून ठेवली होती व ही आर्थिक मदत मच्छीमारांना दिली नव्हती. याची माहिती मिळताच आ. बाळा काशीवार यांनी ती मंत्रालयातील फाईल संबंधित मंत्रालयातून उघडण्यास भाग पाडले व त्याचा पाठपुरावा करीत संबंधित योग्य ती कारवाई करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना भाग पाडले. तसे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.ही आर्थिक मत प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या खात्यात जमा करण्यात आली असून आतापर्यंत ही मदत सर्व सहकारी संस्थांना मिळाली असती मात्र पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान लागलेल्या आचारसंहितेमुळे हा निधी वर्गात संस्थांना प्राप्त झाला नाही. मात्र लवकरच हा निधी संबंधित संस्थांना मिळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)अशी मिळणार नुकसान भरपाईत्यावेळच्या अतिवृष्टीत मासेमारीसाठी लागणारी नाव (लाकडी बोट), जाळ वाहून गेली, फाटली तसेच तलाव, बोड्यांमधील मासे इतरत्र वाहून गेली. त्याप्रमाणे झालेली नुकसान भरपाई म्हणून तलावाची क्षमता पाहून ही मदत देण्यात येणार आहे. जी मोठी तलाव आहेत. त्यांना प्रती हेक्टरी ३००० रुपये तर लहान तलावांना प्रती हेक्टरी ५००० रुपये प्रमाणे मदत मिळणार आहे.