शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

१३५ दिवसांचे धानाचे वाण ९० दिवसांत निसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 23:43 IST

पावसाळ्यात जड धान लागवड करून अधिक उत्पन्न घेण्यासाठी लाखांदूर व पिंपळगाव येथील शेतकºयांनी पाटरू सिड्स कंपनीचे ४४४४ हे भात वाण विकत घेऊन लागवड केली.

ठळक मुद्देकृषी अधिकाºयांकडे शेतकºयांची तक्रार : १०० ते १५० एकर शेतीमधील धानपीक धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : पावसाळ्यात जड धान लागवड करून अधिक उत्पन्न घेण्यासाठी लाखांदूर व पिंपळगाव येथील शेतकºयांनी पाटरू सिड्स कंपनीचे ४४४४ हे भात वाण विकत घेऊन लागवड केली. मात्र सदर धानाचे वाण ८५ ते ९० दिवसात निसवल्यामुळे शेतकºयांवर संकट ओढवले असून मळणी करण्यासाठी कसरत करून तुटपुंजा धान घरी आणण्याची वेळ आली आहे.लाखांदूर तालुका हा चौरास भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या भागातील शेती दोन भात पिक व रब्बी पिक घेत असतात. अशातच पावसाचे दिवस असल्याने पाणी साचून राहत असलेल्या शेतामध्ये १३० ते १३५ दिवस मळणीला येत असलेला व धानाचे वाणाची पेरणी करतात. अशातच लाखांदूर व पिंपळगाव येथील शेतकºयांनी कृषी केंद्रामार्फत पाटरू सिड्स कंपनीचे १३० ते १३५ दिवसात मळणीसाठी तयार होत असणारे ४४४४ हे धानाचे वाण असून एका लोंबमध्ये ३०० ते ४०० धान होते तर एकरी उत्पादन २२ ते २७ क्विंटल होत असल्याचे माहिती पत्रकातून कंपनीने सांगितले यावरून सदर शेतकºयांनी या वाणाची लागवड केली. मात्र लागवडीपासून ८५ ते ९० दिवसात धानाचा निसवा झाला तर काही दिवसात मळणीला येत आहे.आपण जड धान लावल्यानंतर एवढ्या कमी दिवसात धानाचा निसवा कसा झाला म्हणून तालुका कृषी अधिकारी व कृषी केंद्राला माहिती दिली. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांनी उपविभागीय कृषी अधिकारी एम.झेड. खान, कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वय डॉ.उषा डोंगरवार, पीक संरक्षण अधिकारी डॉ.निलेश वझीरे, कृषी अधिकारी निलेश गेडाम, कृषी विस्तार अधिकारी संजय लांजेवार यांनी विजय शाहू, आसाराम चांदेवार, देवराम परशुरामकर, राहुल कोटरंगे, मनोहर खरकाटे यांच्या शेताची पाहणी करून हे वाण ८५ ते १० दिवसात निसवल्याने शेतकºयांचे उत्पादनात काही प्रमाणात घट येईल असे सांगून आम्ही सर्वेक्षण करून तो अहवाल संबंधित कंपनीला पाठवू व असे उपविभागीय कृषी अधिकाºयांनी सांगितले. तालुका कृषी अधिकारी गेडाम यांनी तज्ज्ञ अधिकाºयांकडून सर्वेक्षण करून किती नुकसान झाले आणि नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. पाटरू सिड्सचे क्षेत्र अधिकारी अविनाश शेंडे म्हणाले, ही समस्या उष्णतेच्या कारणामुळे आली असून कमी दिवसात धान निसवला असेल असे सांगितले. शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम अधिकारी करीत असतील तर कृषी विभागाने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.