शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी प्रकल्पात १२ टक्के जलसाठा

By admin | Updated: April 18, 2016 00:25 IST

एप्रिल हीटमुळे जिवनदायीनी बावनथडी नदी चक्क कोरडी पडली आहे. नाकाडोंगरी व परिसरातील शेत विहिरी कोरड्या पडल्याने ऊस व भाजीपाल्याची शेती संकटात सापडली आहे.

बावनथडी नदीचे झाले वाळवंटात रुपांतर : नाकाडोंगरी परिसरातील पिके नष्ट होण्याच्या मार्गावरमोहन भोयर  तुमसरएप्रिल हीटमुळे जिवनदायीनी बावनथडी नदी चक्क कोरडी पडली आहे. नाकाडोंगरी व परिसरातील शेत विहिरी कोरड्या पडल्याने ऊस व भाजीपाल्याची शेती संकटात सापडली आहे. बावनथडी प्रकल्पातून बावनथडी नदी पात्रात पाणी सोडण्याची येथे गरज आहे. पंरतु नियोजनाच्या अभावी प्रकल्पातील पाणी तीन तलावात यापूर्वी सोडण्यात आले व बावनथडी कालव्यावर वन्यप्राण्यांकरिता पूलाचे बांधकाम सुरु असल्याने पाणी तिथे देण्यात येत आहे.नाकाडोंगरी व परिसरात बावनथडी नदी काठावर गाळाची सुपिक शेती आहे. दरवर्षी या परिसरातील शेतकरी ऊस व भाजीपाल्याची शेती मोठ्या प्रमाणात करतात. या शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाकरिता विहिरी आहेत, पंरतु जिवनदायीनी बावनथडी नदीपात्र यावर्षी कोरडे पडले आहे. नदीपात्रात पाणी आटल्याने विहिरींना पाणी नाही. त्या कोरड्या पडल्या आहेत. तर काही विहिरींची पाणी पातळी अतिशय खोल गेली आहे. पाणी संकटामुळे ऊस व भाजीपाल्याचे पीक धोक्यात आले आहे.बावनथडी प्रकल्पातून बावनथडी नदीपात्रात पाणी सोडल्यास येथील पीके वाचू शकतात, परंतु तथा हालचाली येथे दिसत नाही. बावनथडी प्रकल्पात सध्या केवळ मृत जलसाठा असल्याची माहिती आहे. यापूर्वी रब्बीच्या पिकाकरिता बावनथडी प्रकल्पातून कारली, आंबागड व बघेडा येथील तलाव भरण्यात आले होते. त्यावेळी बावनथडी प्रकल्पात जलसाठा होता.वाईल्ड लाईफ प्रकल्पाकरिता पाणी बावनथडी प्रकल्प परिसरात घनदाट जंगल असून येथील मुख्य कालव्यावर प्राण्यांना ये-जा करण्याकरिता १२ ते १५ पूल तयार करण्यात येत आहेत. त्यांच्या बांधकामाकरिता सध्या पाण्याचा वापर सुरु आहे.१२ टक्के जलसाठाबावनथडी प्रकल्पात केवळ १२ टक्के जलसाठा आहे. या जलसाठ्याला तांत्रिक भाषेत मृत जलसाठा असे म्हणतात. हे पाणी नदीत प्रवाहीत केल्यास त्याला जोर नसतो. म्हणून प्रकल्पातून पाणी सोडता येत नाही.बावनथडी प्रकल्पातून पाणी नदीत सोडण्याची गरज असून याकरिता लोकप्रतिनिधीवर दबाव वाढत आहे. पीकांच्या बचावाकरिता पाणी सोडावेच लागेल. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.- शेखर कोतपल्लीवार, उपसभापती पं.स. तुमसरतीन तलावात यापूर्वी पिकांकरिता पाणी सोडण्यात आले. सध्या वाईल्ड लाईफच्या पुलांकरिता पाण्याचा वापर सुरु आहे. प्रकल्पात केवळ १२ टक्के पाणी शिल्लक आहे. तांत्रिकदृष्ट्या पाणी सोडता येत नाही. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी होते.- राजेश हटवार, सहायक अभियंता बावनथडी प्रकल्प