शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

१०० हेक्टरचा तलाव कोरडा

By admin | Updated: April 5, 2017 00:23 IST

देवरी-गोंदी येथील शंभर हेक्टरमधील तलाव सदोष बांधकामामुळे ३४ वर्षानंतरही कोरडा पडलेला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी : देवरीगोंदी तलाव पुनरूज्जीवनाच्या प्रतीक्षेतपालांदूर : देवरी-गोंदी येथील शंभर हेक्टरमधील तलाव सदोष बांधकामामुळे ३४ वर्षानंतरही कोरडा पडलेला आहे. देवरीगाव जलयुक्त शिवार योजनेत येत असल्याने त्याला न्याय देताना तलावाचे पुनरूज्जीवन होईल, अशी अपेक्षा देवरी-गोंदी ढिवरखेडा येथील ग्रामस्थांना आहे.देवरी-गोंदी हे गाव जंगलव्याप्त परिसरात आहे. या गावाला रोजगार मिळावा या हेतूने जंगलाला लागून असलेल्या शेतीला पाणी मिळेल, यासाठी १९७५ मध्ये १०० हेक्टरमध्ये तलावाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु तलावाचे गेट व नहर चुकीच्या पद्धतीने बनल्यामुळे पहिल्या पावसाळ्यातच तलाव भरला; मात्र शेतीकरिता सिंचन होऊ शकले नाही. २००५ मध्ये अतिवृष्टीमुळे गेटला तडा गेल्यामुळे तलाव गेट वाहून गेल्यामुळे तलाव कोरडा झाला आजही हा तलाव कोरडा ठण्ण पडला आहे. तलाव मोठा असल्याने व नैसर्गिक साधनसामुग्री असल्याने हजारो एकरातील सिंचन व मासेमार बांधवांना रोजगार देण्याकरीता हा तलाव सोयीचा असल्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरत खंडाईत यांनी खासदार नाना पटोले यांना याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी लोकलेखा समितीकडे हा विषय लावून धरत देवरीगोंदी तलावाच्या पुनरूज्जीवनाची मागणी केली.आमदार बाळा काशिवार यांनी १० जानेवारीला तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी व लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मंडळ अधिकारी, वनअधिकारी, तलाठी, सरपंच यांच्यासोबत तलाव व परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी लाभार्थी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा करीत मुख्य गेट, वेस्टवेन व कालव्याची दुरूस्ती महत्त्वाची असल्याची बाब पुढे आली. मागील दोन वर्षापासून या प्रकरणाला गती आलेली नाही. आ.बाळा काशिवार यांनी पत्रपरिषदेत ८६ लाख रूपयांची मंजुरी मिळाल्याचे सांगितले आहे. पावसाळ्यापुर्वी या तलावाचे पुनरूज्जीवन व्हावे, अशी मागणी देवरी, गोंदी, ढिवरखेडा येथील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)