शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

साधनेद्वारे ग्रहणशीलतेचा उत्तम काळ कोणता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 11:11 IST

आध्यात्मिक बनणे अतिशय सहज नैसर्गिक प्रक्रिया बनते. या कालावधीत केलेल्या साधनेचे सर्वोत्तम परिणाम प्राप्त होतात.

तुम्हाला साधनापादाकडे घेऊन जाणार्‍या आणि हा मार्ग निवडलेल्या व्यक्तींच्या अनुभवांची ओळख आपल्याला या मालिकेमधील लेख आणि व्हिडिओंद्वारे होईल.आध्यात्मिक उन्नतीची वेळआध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणार्‍या लोकांसाठी ग्रीष्म ऋतु आणि मकर संक्रांतीदरम्यानचा काळ अतिशय महत्वाचा आहे. याला साधनापाद म्हणतात – जो ग्रहणशीलतेचा उत्तम काळ म्हणून ओळखला जातो. योग परंपरांमध्ये आणि विशेषतः उत्तर गोलार्धात, हा कालावधी साधनेसाठी अतिशय अनुकूल मानला जातो जेंव्हा आध्यात्मिक बनणे अतिशय सहज नैसर्गिक प्रक्रिया बनते. या कालावधीत केलेल्या साधनेचे सर्वोत्तम परिणाम प्राप्त होतात.सहजगत्या स्व-परिवर्तनाची वेळएखाद्या व्यक्तीला या जगात संपूर्णपणे कार्यरत राहण्यासाठी आवश्यक असणार्‍या अनेक गोष्टींपैकी, सर्वात महत्वाचे पैलू म्हणजे समतोल आणि स्पष्टता. एक संतुलित जीवन जगण्यासाठी केवळ बाह्य क्रिया-कलापांच्या व्यतिरिक्त अधिक काहीतरी आवश्यक असते, आपल्या आत काय घडते आहे हे सुद्धा महत्वाचे असते. साधनापाद हा एक असा काळ आहे ज्यात प्रत्येक व्यक्तीला तिचे मन आणि भावना स्थिर करून जीवनातील कोणत्याही परिस्थितीमधे सहाय्यक बनेल असा स्थिर आधारभूत पाया निर्माण करण्याची संधी असते.तीव्र साधनेचा काळ2018 मधे सद्गुरुंनी प्रथमच साधनापादाचा कालावधी ईशा योग केंद्राच्या पवित्र वातावरणात घालवण्याची संधी लोकांना उपलब्ध करून दिली. 21 देशांमधील 200 पेक्षा अधिक लोकांनी त्यांच्या आंतरिक परिवर्तनाकडे एकाग्रतेने, प्रयत्नपूर्वक प्रयत्न करण्यासाठी उपलब्ध असलेल्या या संधीचा लाभ घेतला.या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, सहभागी झालेल्या व्यक्ती अगदी तीव्र साधना करतात, ज्यामध्ये दैनंदिन योगक्रिया आणि स्वयंसेवेचा समावेश आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत आम्ही सहभागी झालेल्या व्यक्तींच्या आंतरिक प्रवासावर देखरेख ठेऊ आणि त्यांच्या अनुभवांचे आणि परिवर्तनाचे पडद्यामागचे अंतरंग समजावून घेऊ.