शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

Ritual: जेवणाआधी फक्त 'हा' श्लोक म्हणा; आरोग्य, श्रीमंती आणि समाधानी आयुष्य मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 12:54 IST

Ritual: जेवणाआधी दिलेला श्लोक म्हटला, तर कधीही अन्न बाधणार नाही, दारिद्रय येणार नाही आणि दुःख शिवणार नाही... 

श्लोक, स्तोत्र, मंत्र यात प्रचंड ताकद असते. त्यातही सामूहिक प्रार्थना असेल तर ती लवकर सिद्धीस जाते. म्हणून पूर्वी पंगतीमध्ये लोक सामूहिक प्रार्थना करून 'हर हर महादेव' म्हणत जेवायला सुरुवात करायचे आणि एक श्लोक आवर्जून म्हणायचे, जो म्हटल्याने दुःख, दारिद्र आणि आजार आपल्याला शिवणारही नाहीत हा विश्वास असे आणि तो सार्थ ठरत असे. तो श्लोक जाणून घेण्याआधी आपला नेहमीचा श्लोकही समजून घेऊया. 

हात पाय धुवून, मांडी घालून जेवायला बसावे आणि ताटाचा नैवेद्य दाखवून अर्थात ताटाभोवती पाणी फिरवून, ईश्वराचे स्मरण करावे, ही आपली संस्कृती आहे आणि संस्कारदेखील आहे. म्हणून बालपणी शाळेत डबा खाण्याआधी आपण सामूहिक प्रार्थना करायचो, 

वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे,सहज हवन होते, नाम घेता फुकाचे,जीवन करी जिवित्त्वा, अन्न  हे पूर्णब्रह्म,उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म।

'खाण्यासाठी जगू नये, तर जगण्यासाठी खावे.' पोट भरणे, हा जेवणाचा हेतू नाही, तर शरीर कार्यन्वित ठेवण्यासाठी लागणारी ऊर्जा अन्नातून कमावणे, हा या श्लोकाचा आशय आहे.'

जर तुम्हाला आरोग्य, श्रीमंती आणि समाधानी आयुष्य हवे असेल तर तुम्हीदेखील पुढील श्लोक म्हणा. त्यासाठी हातात पाणी घ्या आणि ताटाभोवती फिरवा आणि हात जोडून पुढील प्रार्थना करा- 

अन्नं ब्रह्मा रसं विष्णुर्भोक्ता देवो महेश्वरःएवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्न दोषो न लिप्यतेअन्नं ब्रह्मा रसं विष्णु भोक्ता देवो जनार्दनम्एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्न दोषो न लिप्यते

हा श्लोक मनोभावे म्हटला असता त्याचे निश्चितच फळ मिळते असे म्हटले आहे. तुम्हीही हा प्रयोग अवश्य करून बघा आणि ईश्वराचे मनोभावे स्मरण करा. 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीfoodअन्न