शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

Ritual: जेवणाआधी फक्त 'हा' श्लोक म्हणा; आरोग्य, श्रीमंती आणि समाधानी आयुष्य मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 12:54 IST

Ritual: जेवणाआधी दिलेला श्लोक म्हटला, तर कधीही अन्न बाधणार नाही, दारिद्रय येणार नाही आणि दुःख शिवणार नाही... 

श्लोक, स्तोत्र, मंत्र यात प्रचंड ताकद असते. त्यातही सामूहिक प्रार्थना असेल तर ती लवकर सिद्धीस जाते. म्हणून पूर्वी पंगतीमध्ये लोक सामूहिक प्रार्थना करून 'हर हर महादेव' म्हणत जेवायला सुरुवात करायचे आणि एक श्लोक आवर्जून म्हणायचे, जो म्हटल्याने दुःख, दारिद्र आणि आजार आपल्याला शिवणारही नाहीत हा विश्वास असे आणि तो सार्थ ठरत असे. तो श्लोक जाणून घेण्याआधी आपला नेहमीचा श्लोकही समजून घेऊया. 

हात पाय धुवून, मांडी घालून जेवायला बसावे आणि ताटाचा नैवेद्य दाखवून अर्थात ताटाभोवती पाणी फिरवून, ईश्वराचे स्मरण करावे, ही आपली संस्कृती आहे आणि संस्कारदेखील आहे. म्हणून बालपणी शाळेत डबा खाण्याआधी आपण सामूहिक प्रार्थना करायचो, 

वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे,सहज हवन होते, नाम घेता फुकाचे,जीवन करी जिवित्त्वा, अन्न  हे पूर्णब्रह्म,उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म।

'खाण्यासाठी जगू नये, तर जगण्यासाठी खावे.' पोट भरणे, हा जेवणाचा हेतू नाही, तर शरीर कार्यन्वित ठेवण्यासाठी लागणारी ऊर्जा अन्नातून कमावणे, हा या श्लोकाचा आशय आहे.'

जर तुम्हाला आरोग्य, श्रीमंती आणि समाधानी आयुष्य हवे असेल तर तुम्हीदेखील पुढील श्लोक म्हणा. त्यासाठी हातात पाणी घ्या आणि ताटाभोवती फिरवा आणि हात जोडून पुढील प्रार्थना करा- 

अन्नं ब्रह्मा रसं विष्णुर्भोक्ता देवो महेश्वरःएवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्न दोषो न लिप्यतेअन्नं ब्रह्मा रसं विष्णु भोक्ता देवो जनार्दनम्एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्न दोषो न लिप्यते

हा श्लोक मनोभावे म्हटला असता त्याचे निश्चितच फळ मिळते असे म्हटले आहे. तुम्हीही हा प्रयोग अवश्य करून बघा आणि ईश्वराचे मनोभावे स्मरण करा. 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीfoodअन्न