शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

अध्यात्म साधनेची महाशक्ती रत्न किरण प्रभाजी मसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:54 IST

आर्यिका रत्नत्रयीची उत्कृष्ट आराधना, संयमाची सर्वोच्च साधना, शेकडो-हजारोंना सम्यक दृष्टी, देशव्रती बनवणारी झाली आहे.

अध्यात्म साधनेची महान शक्ती साध्वी रत्न किरण प्रभाजी महाराज साहब शासन प्रभावना विहार यात्रेत जेथे कोठे आल्या संघाच्या प्रत्येक बाल-वृद्धाला देव गुरू, धर्माबद्दल स्थिर केले. संघात सुख, शांती, संघटनचे वातावरण माताजींच्या स्नेहमयी वर्तनाने नेहमीच राहिले.

प्रबुद्ध विचारक आदर्श ऋषीजी मसा यांनी नेहमीच सगळ््यांना आपला सहवास लाभल्यावर सौभाग्यशालीच म्हटले. माताश्रींशी संबंधित अगदी लहान गोष्टीलाही अक्षररुपात प्रदान करणे सुरू केले तर संपूर्ण जीवन व्यतीत झाल्यावर त्यांची महिमा, व्यक्तीमत्वाचे वर्णन करणे शक्य होणार नाही. पूज्यवरांचे हेच सान्निध्य आपल्या जीवनाला, संयमाला सार्थक करण्याचा सर्वश्रेष्ठ सोपान आहे.

आर्यिका रत्नत्रयीची उत्कृष्ट आराधना, संयमाची सर्वोच्च साधना, शेकडो-हजारोंना सम्यक दृष्टी, देशव्रती बनवणारी झाली आहे. माताजी तुमच्या कायायोगचा प्रत्येक अणु आत्मदृष्टी देणारा, आत्मशुद्धी करणारा आणि आत्मसिद्धांत उपलब्ध करणारा आहे.जिनशासनच्या अनेक महान साधकांचे स्मरण करून देणारे तुमच्या जीवनाचे प्रत्येक वळण, प्रत्येक आयाम समृद्धी, वैभव, अनुकूलतेचा आभास देत आला आहे. तुमचा मनोयोग नेहमीच उत्कृष्ट वृत्तीमुळे सगळ््या जिवांना जिनशासनशी जोडणारा आणि स्नेहाने परिपूर्ण झऱ्यासारखा वाहात राहो. -साध्वी विपुलदर्शना