शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जाणणे  भूतकाळ विरहित गतिविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 19:24 IST

Spirituality आम्हापैकी बहुतांश भूतकाळातच जगतात आणि भूतकाळानेच संतुष्ट होतात.

समज केवळ एक बौध्दिक प्रक्रिया नाही. आपलीच माहिती एकत्रित करणे आणि आपल्या संबंधात स्वतःला समजणे दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. कारण जे ज्ञान तुम्ही आपल्या संबंधात संचित करता ते सदैव भूतकाळातील असते आणि एक मन जे भूतकाळाशी बांधल्या गेलेले आहे एक दुःखी मन आहे. आपल्याच संबंधात अध्ययन करणे म्हणजे कोणत्या भाषेचे शिकणे अथवा तांत्रिकतेचे ज्ञान घेणे किंवा वर्तमानात काेणतेही काही शिकण्यासारखे नाही. कारण माहिती सदेैव भूतकाळात असते. जसे की आम्हापैकी बहुतांश भूतकाळातच जगतात आणि भूतकाळानेच संतुष्ट होतात. मग माहिती  आमच्या करिता असाधारण महत्वाची होते.                            म्हणून  विव्दान, चतूर, चलाखांची आम्ही अभ्यासासाठी आराधना करतो.   परंतु जर तुम्ही सदैव, प्रती क्षण पाहणे आणि ऐकण्यातून अनुभव करुन आणि अभ्यासपूर्वक जाणत आहात, तर तुम्हाला कळेल की जाणणे ही भूतकाळ विरहित एक निरंतर गतिविधी आहे.                     जर तुम्ही म्हणाल, तुम्ही  तुमच्या संबंधात हळुहळु, अधिकाधिक माहिती मिळवून थोडे थोडे समजू, तर आता तुम्ही आपले अध्ययन, आपला अभ्यास नाही करीत आहात, जसे की तुम्ही आहात.   खरे तर तुम्ही प्रत्यक्ष माहितीच  मिळवाल. जाणणे एका श्रेष्ठतम संवेदनशिलतेची सूचक आहे.  जर संवेदनशिलता नाही आणि कोणी विचार आहे जो भूतकाळाचा आहे तर तो वर्तमानाला दाबणारा असेल. तेव्हां मन जास्त काळ तीक्ष्ण, कोमल व सावध नाही  राहणार.                आमच्यातील अधिकांश लोक शारीरिक रुपानेही संवेदनशील नाहीत. आम्ही आवश्यकते पेक्षा जास्त भोजन घेतो. आम्ही उचित भोजन मात्रेची चिंता नाही करत. अत्याधिक धुम्रपान करतो. अधिक मात्रेत दारु पितो. यामुळे आमची शरीरं स्थुल व असंवेदनशिल होतात.स्वतःचे जीवात ध्यानाचे स्वरुपच संवेदनशुन्य झाले आहे.                   एक अती चैतन्यवान, संवेदनशिल, निर्मळ मन कसे राहील, जर जीवच स्वतः संवेदनशुन्य आणि जड आहे ? आम्ही काही वस्तुंप्रती संवेदनशिल असू शकतो, ज्यांचेशी आमचे वैयक्तिक संबंध असतील, परंतु खर्‍या अर्थाने जीवनाची निहितार्थाने जी गरज आहे ती पूर्णपणे संवेदनशील होणे आहे की जेथे जीव आणि चित्ताचे दरम्यान कोणतीही वेगळीक नसावी. ही एक संपूर्ण गतिविधी आहे.

 -     शं.ना.बेंडे पाटील

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक