शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

जाणणे  भूतकाळ विरहित गतिविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 19:24 IST

Spirituality आम्हापैकी बहुतांश भूतकाळातच जगतात आणि भूतकाळानेच संतुष्ट होतात.

समज केवळ एक बौध्दिक प्रक्रिया नाही. आपलीच माहिती एकत्रित करणे आणि आपल्या संबंधात स्वतःला समजणे दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. कारण जे ज्ञान तुम्ही आपल्या संबंधात संचित करता ते सदैव भूतकाळातील असते आणि एक मन जे भूतकाळाशी बांधल्या गेलेले आहे एक दुःखी मन आहे. आपल्याच संबंधात अध्ययन करणे म्हणजे कोणत्या भाषेचे शिकणे अथवा तांत्रिकतेचे ज्ञान घेणे किंवा वर्तमानात काेणतेही काही शिकण्यासारखे नाही. कारण माहिती सदेैव भूतकाळात असते. जसे की आम्हापैकी बहुतांश भूतकाळातच जगतात आणि भूतकाळानेच संतुष्ट होतात. मग माहिती  आमच्या करिता असाधारण महत्वाची होते.                            म्हणून  विव्दान, चतूर, चलाखांची आम्ही अभ्यासासाठी आराधना करतो.   परंतु जर तुम्ही सदैव, प्रती क्षण पाहणे आणि ऐकण्यातून अनुभव करुन आणि अभ्यासपूर्वक जाणत आहात, तर तुम्हाला कळेल की जाणणे ही भूतकाळ विरहित एक निरंतर गतिविधी आहे.                     जर तुम्ही म्हणाल, तुम्ही  तुमच्या संबंधात हळुहळु, अधिकाधिक माहिती मिळवून थोडे थोडे समजू, तर आता तुम्ही आपले अध्ययन, आपला अभ्यास नाही करीत आहात, जसे की तुम्ही आहात.   खरे तर तुम्ही प्रत्यक्ष माहितीच  मिळवाल. जाणणे एका श्रेष्ठतम संवेदनशिलतेची सूचक आहे.  जर संवेदनशिलता नाही आणि कोणी विचार आहे जो भूतकाळाचा आहे तर तो वर्तमानाला दाबणारा असेल. तेव्हां मन जास्त काळ तीक्ष्ण, कोमल व सावध नाही  राहणार.                आमच्यातील अधिकांश लोक शारीरिक रुपानेही संवेदनशील नाहीत. आम्ही आवश्यकते पेक्षा जास्त भोजन घेतो. आम्ही उचित भोजन मात्रेची चिंता नाही करत. अत्याधिक धुम्रपान करतो. अधिक मात्रेत दारु पितो. यामुळे आमची शरीरं स्थुल व असंवेदनशिल होतात.स्वतःचे जीवात ध्यानाचे स्वरुपच संवेदनशुन्य झाले आहे.                   एक अती चैतन्यवान, संवेदनशिल, निर्मळ मन कसे राहील, जर जीवच स्वतः संवेदनशुन्य आणि जड आहे ? आम्ही काही वस्तुंप्रती संवेदनशिल असू शकतो, ज्यांचेशी आमचे वैयक्तिक संबंध असतील, परंतु खर्‍या अर्थाने जीवनाची निहितार्थाने जी गरज आहे ती पूर्णपणे संवेदनशील होणे आहे की जेथे जीव आणि चित्ताचे दरम्यान कोणतीही वेगळीक नसावी. ही एक संपूर्ण गतिविधी आहे.

 -     शं.ना.बेंडे पाटील

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक