शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

प्रेमाचा आनंद उपभोगायचा असेल, तर विनाआट प्रेम करायला शिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 10:05 IST

सर्वसामान्यपणे आपल्या अटी पुऱ्या झाल्या की लोक प्रेम करतात. या अटींमध्ये प्रेम गुदमरून जाते.

भय नाहीसे करण्याचा उपाय म्हणजे लोकांवर विनाअट प्रेम करा. तुमच्या मनात जर काही अटी असतील, तर तुम्ही कधीच प्रेम करू शकणार नाही. त्या अटीच तुमच्या मार्गातील अडथळे बनतील. प्रेम करण्याचा लाभ तुम्हाला स्वत:ला होत असतो. मग अटी कशासाठी हव्यात? प्रेम तुम्हाला इतका लाभ करून देते, इतक्या आशीर्वादाचा वर्षाव करते की त्या प्रेमाच्या बदल्यात तुम्हाला काहीच मागण्याची गरज उरत नाही. म्हणून विनाअट प्रेम करा. तुम्हाला लक्षात आले, की प्रेम करण्यानेच निर्भयता विकसित होऊ शकते, म्हणजे तुम्ही स्वाभाविकपणे प्रेम कराल. मग तुम्ही प्रेमाच्या आनंदासाठी प्रेम कराल.

सर्वसामान्यपणे आपल्या अटी पुऱ्या झाल्या की लोक प्रेम करतात. लोक म्हणतात, तू असा वागलास तर मी तुझ्यावर प्रेम करेन. या अटींमध्ये प्रेम गुदमरून जाते. प्रेम म्हणजे अनंत आकाश आहे. त्याला तुम्ही अटींच्या सीमित, संकुचित अंगणात कसे उतरवू शकाल? तुम्ही घरात तजी हवा घेऊन या. मग घर कडेकोट बंद करून टाका. लवकरच ती हवा नासायला लागेल. प्रेम स्वतंत्र आहे, त्याला घराच्या भिंतीत कोंडून ठेवू नका.

तुम्ही प्रेमात पडता, तेव्हा सारे काही सुंदर वाटते. कारण त्या घडीला तुमच्या मनात कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नसते. कोणत्याही अटी नसतात. दोन माणसं काहीही अपेक्षेविना एकमेकांच्या जवळ आलेली असतात. पण एकदा ते एकत्र राहायला लागले, अनोळखीपण संपले की अटी थोपवायला सुरुवात होते. अशा वेळी तुम्ही प्रेमाचा सौदा करता. 

प्रेम करणे हेच प्रेमाचे साध्य असले पाहिजे. तिथे कसलीही अपेक्षा नसेल, तरच प्रेमाचा निर्भेळ आनंद घेताही येईल आणि देताही येईल.