शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

वाईट स्वप्नं पडत असतील तर हे १० उपाय करून पहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 17:34 IST

स्वप्नं पहावीत, पण झोपेत नाही, तर जागृतपणी! वाईट स्वप्न तर नाहीच नाही!

'झोप पूर्ण होत नाही' ही आज सर्व वयोगटातील लोकांची मोठी समस्या बनली आहे. उशीरा झोपून लवकर उठणे, मोबाईलचा अतिरिक्त वापर करणे, वेळी अवेळी झोपणे याव्यतिरिक्त आणखी एक कारण म्हणजे भरपूर स्वप्न पडणे. अनेक लोकांच्या बाबतीत ही गंभीर समस्या आहे, की त्यांना एखाद दुसरे स्वप्न नाही, तर एका पाठोपाठ स्वप्नांची मालिकाच दिसत राहते. त्यातील काही स्वप्ने आठवतात, काही झोपेतच विरून जातात, तर काही स्वप्नं दचकून जाग आणतात. यावर काही प्रभावी उपाय सांगितले जातात. तुम्हीदेखील ते अनुसरून पहा. 

>>लहान बाळं किंवा लहान मुले तसेच मोठी माणसेसुद्धा झोपेतून दचकून जागी होतात. यावर उपाय म्हणून झोपताना उशाशी लाल कपड्यात तुरटी बांधून ठेवा. 

>>कळत्या वयापासून मुलांकडून हनुमान चालिसा पाठ करून घ्या. जमल्यास झोपण्यापूर्वी सर्वांनी सामुहिकरित्या म्हणा.

>>झोपण्यापूर्वी आपल्या बेडरूममध्ये कापूर जाळा. कापराच्या वासाने खोलीतील आणि मनावरील तणाव कमी होऊन शांत झोप लागेल.

>>झोपताना दक्षिणेकडे किंवा पूर्व दिशेला पाय करू नका. तसेच खोलीच्या दरवाजाकडेही पाय करू नका. पूर्व विंâवा दक्षिण दिशेकडे डोकं करून झोपा. त्यामुळे मन:शांति आणि समृद्धी मिळेल.

>>पाच शनिवार शनि मंदिरात जाऊन छाया दान करा. छाया दान म्हणजे तेलाच्या वाटीत आपल्या चेहऱ्याची प्रतिमा पाहून ती वाटी शनि मंदिरात दान करावी.

>>आपल्या झोपण्याच्या जागेवरून पाण्याने भरलेला नारळ ओवाळून काढावा आणि मंदिरात दान करावा. 

>>आपल्या उशीखाली सुरी किंवा धारदार शस्त्र ठेवून झोपा.

>>काळी किंवा पांढरी चादर दान करा.

>>झोपण्याच्या दोन तास आधी जेवून घ्या. झोपण्यापूर्वी वज्रासन, भ्रामरी प्राणायाम नंतर शवासन करा. म्हणजे शांत झोप लागेल.

>>दर शनिवारी हनुमंताचे आणि शनि देवांचे दर्शन घ्या आणि झोपताना त्यांचे स्तोत्र म्हणा.