शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शौचालयांची दुरावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 16:12 IST

देशभर स्वच्छ भारत अभियान राबवले जात असताना मात्र परंतु माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शौचालयाची सोयच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ऑनलाईन लोकमत

 
बीड/ माजलगाव : देशभर स्वच्छ भारत अभियान राबवले जात असताना मात्र परंतु माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शौचालयाची सोयच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जवळपास ५० टक्के शाळांमध्ये शौचालयाची व्यवस्थाच नाही तर जेथे व्यवस्था आहे  ते वापरण्या योग्य नाहीत.   
 
केंद्र व राज्य शासन घरोघर शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहन देत असुन यासाठी करोडो रुपये खर्च करीत आहे. यासोबतच लाखो रुपयांचा निधी जनजागृती करण्यासाठी हि खर्च करण्यात येतो. जिल्हा परिषदेकडुन तर स्वच्छता अभियान राबविण्यासाठी विविध पथकांची नेमणुक करुन उघडयावर शौचास बसणा-यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे स्वतः पथकासोबत राहुन लोकांवर कारवाई करतांना दिसुन येतात मात्र त्यांच्याच अधिपत्याखाली असणा-या माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शौचालयांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. अर्ध्याधिक शाळांमध्ये तर शौचालय नाही आणि जेथे आहे तेथिल शौचालये वापरण्या योग्य नाहीत. 
 
यातच माजलगांव येथील गटशिक्षणाधिका-यांचे पद रिक्त आहे. प्रभारी कारभार असल्याने केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक,शिक्षक यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही यामुळेच अत्यंत गरजेच्या शौचालयाच्या सुविधेकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा त्रास मात्र शाळकरी मुलांना होत असून त्यांना उघडयावर शौचासाठी जावे लागत आहे. यातून स्वच्छ भारत अभियान राबविण्याची जबाबदारी ज्या जिल्हा परिषदेवर आहे त्यांच्याकडुनच स्वच्छतेला हरताळ फासण्याचा प्रकार होत असल्याचे चित्र आहे. 
 
या बाबत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवा मोंढा चे मुख्याध्यापक जे.सी. देशमाने यांना विचारणा केली असता, आठवडी बाजार शाळेशेजारीच भरत असल्याने कितीही स्वच्छता केली तरी अस्वच्छता होतेच असे सांगीतले.  तसेच प्रभारी गटशिक्षणाधिकारी आर.व्ही. महामुनी यांनी आमच्या सर्व शाळांमध्ये शौचालये बांधलेली असुन त्याचा वापर शंभर टक्के होत आहे. तसेच ती शौचालये अत्यंत स्वच्छ ठेवले जातात असे सांगीतले.