शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलत ग्रामीण भागात भरले आठवडी बाजार; ना मास्क ना सोशल डिस्टन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:30 IST

जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा १०० पार केला असतानाच शुक्रवारी याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून नवीन नियमावली जाहीर करून तसे ...

जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा १०० पार केला असतानाच शुक्रवारी याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून नवीन नियमावली जाहीर करून तसे आदेश काढले की, ३१ मार्चपर्यंत आठवडी बाजार, यात्रा, आंदोलन यासह विविध नियमावली केली. याचे आदेश शुक्रवारी जिल्हाभरातील अधिकारी यांना दिले. पण, आष्टी तालुक्यातील प्रशासन एवढे निगरगट्ट आहे की, ग्रामीण भागात ना मास्क, ना सोशल डिस्टन्स ठेवत मोठ्या प्रमाणावर गर्दी करून आठवडी बाजार भरवले गेले. असे असताना याकडे कोणताही अधिकारी फिरकला नाही, की गावचे ग्रामसेवक यांनी तशा सूचना केल्या नाहीत. मग, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असेल तर यावर ते काय निर्णय घेतील, हे पाहणे गरजेच आहे. तालुक्यातील प्रशासनाने सक्रिय होऊन अशा प्रकाराला पायबंध घालावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी केली आहे.

याबाबत आष्टी येथील तहसीलदार राजाभाऊ कदम यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, तालुकास्तरावरील अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. गटविकास अधिकारी यांच्याशी बोलून घेतो, असे लोकमतला सांगितले.

===Photopath===

070321\07bed_1_07032021_14.jpg