शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

नियोजनाअभावी पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: March 6, 2017 00:37 IST

बीड : मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्यामुळे नियोजनाकडे न.प.चे दुर्लक्ष होऊ लागले आहे.

बीड : मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्यामुळे नियोजनाकडे न.प.चे दुर्लक्ष होऊ लागले आहे. शहराला आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असला तरी रात्री-अपरात्री सोडण्यात आलेले पाणी तब्बल १४-१४ तास सुरू राहत आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे.आॅक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या पावसामुळे सद्यस्थितीस बिंदुसरा, माजलगाव धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. असे असले तरी गतवर्षीच्या टंचाईच्या झळा न विसरण्यासारख्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीसंकट लक्षात घेऊन आतापासूनच नियोजन होणे गरजेचे आहे. आठ दिवसाचा पाणीपुरवठा चार दिवसांवर करून वेळेचे बंधन अवलंबण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. शहरातील आदित्यनगरी, भक्ती कन्स्ट्रक्शन, बालेपीर भागामध्ये शनिवारी रात्री सुरू झालेला पाणीपुरवठा रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत सुरूच होता. त्यामुळे भर उन्हाळ्यातही रस्त्यावर पाणी साचल्याचे पहावयास मिळाले. धरणामध्ये पाणीसाठा असला तरी भविष्यातील टंचाई लक्षात घेता नियोजन गरजेचे आहे. (प्रतिनिधी)