शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
5
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
6
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
7
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
8
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
9
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
10
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
11
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
12
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
13
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
14
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
15
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
16
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
17
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
18
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
19
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
20
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट

नियोजनाअभावी पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: March 6, 2017 00:37 IST

बीड : मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्यामुळे नियोजनाकडे न.प.चे दुर्लक्ष होऊ लागले आहे.

बीड : मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्यामुळे नियोजनाकडे न.प.चे दुर्लक्ष होऊ लागले आहे. शहराला आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असला तरी रात्री-अपरात्री सोडण्यात आलेले पाणी तब्बल १४-१४ तास सुरू राहत आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे.आॅक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या पावसामुळे सद्यस्थितीस बिंदुसरा, माजलगाव धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. असे असले तरी गतवर्षीच्या टंचाईच्या झळा न विसरण्यासारख्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीसंकट लक्षात घेऊन आतापासूनच नियोजन होणे गरजेचे आहे. आठ दिवसाचा पाणीपुरवठा चार दिवसांवर करून वेळेचे बंधन अवलंबण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. शहरातील आदित्यनगरी, भक्ती कन्स्ट्रक्शन, बालेपीर भागामध्ये शनिवारी रात्री सुरू झालेला पाणीपुरवठा रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत सुरूच होता. त्यामुळे भर उन्हाळ्यातही रस्त्यावर पाणी साचल्याचे पहावयास मिळाले. धरणामध्ये पाणीसाठा असला तरी भविष्यातील टंचाई लक्षात घेता नियोजन गरजेचे आहे. (प्रतिनिधी)