शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

वारकरी सांप्रदायाने सामाजिक ऐक्य निर्माण केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:16 IST

सातशे वर्षांपूर्वी वारकरी सांप्रदायाने सामाजिक ऐक्याची परंपरा निर्माण केली. त्यामुळे वारकरी सांप्रदाय महान आहे, असे मौलिक विचार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपाच दिवसीय कीर्तन महोत्सवाची काल्याच्या कीर्तनाने सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : सातशे वर्षांपूर्वी वारकरी सांप्रदायाने सामाजिक ऐक्याची परंपरा निर्माण केली. त्यामुळे वारकरी सांप्रदाय महान आहे, असे मौलिक विचार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केले. ते अंबाजोगाईत आयोजित कीर्तन महोत्सवात बोलत होते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत काल्याच्या कीर्तनाने पाच दिवसीय कीर्तन महोत्सवाची सांगता झाली. यावेळी लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या महाप्रसादाने झाली.यावेळी सातारकर महाराज म्हणाले, संत तुकोबारायांनी ‘योगिया मुनी जनार्दन’ या अभंगातून वारकरी सांप्रदायाला व भक्तजनांसाठी जीवन जगण्याचा सुंदर संदेश सरळ, सोप्या भाषेत दिला. वृत्तीमध्ये लिनता असली की, जगाला तो माणूस आवडू लागतो, त्यामुळे भेदाभेद पाळू नका, सर्वांना समान माना, आई-वडीलांची सेवा करा, गुरूंचा आदर करा, जबाबदारी ओळखा चांगला माणूस म्हणून जगा असे आवाहन त्यांनी केले.आज नव्या पिढीला माता पिता नकोत पण, त्यांचा पैसा हवा आहे. कुटुंबात संवाद ठेवा, कारण, जुळवून घेणाऱ्याचाच संसार टिकतो, घरातच नव्हे तर समाजातही ऐक्य हवे, असे सातारकर महाराज म्हणाले. महोत्सवात चिन्मय महाराज सातारकर, ह.भ.प.भगवती यांचे कीर्तने झाली. तत्पूर्वी महोत्सवाच्या चौथ्या व आदल्या दिवशी चिन्मय महाराज यांचे कीर्तन झाले.प्रारंभी आयोजक बबनराव आपेट व परिवाराच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.यावेळी मुकुंदराज संस्थानाचे पवार महाराज व शिंदे महाराज, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, सभापती मधुकर काचगुंडे, राम कुलकर्णी, मेघराज आपेट, विठ्ठलराव आपेट, प्रभु मारूती आपेट, रंजना बाभुळगावकर, उत्तमराव बावणे, दत्तात्रय जाधव, गिरी महाराज, जनार्दन मुंडे, प्रकाश आपेट, दिनकर आपेट, धनंजय कापसे, नागनाथ तोडकरसह गिरवलीचे सर्व ग्रामस्थ, महिला, वारकरी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रम