शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

ऐतिहासिक स्थळांना तीर्थक्षेत्र दर्जाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:38 IST

शहरातील ऐतिहासिक, धार्मिक स्थळे म्हणून प्रसिद्ध असलेले स्वामी समर्थ मठ, उद्धव स्वामींची जिवंत समाधी व सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले ख्वाजा मोहजिबोद्दीन दर्गा ही तिन्ही धार्मिक स्थळे तीर्थक्षेत्राच्या दर्जापासून वंचित असल्याने विकासापासून कोसो दूर आहेत. या ऐतिहासिक धार्मिक स्थळांना शासनाने तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी भाविकांतून होत आहे .

ठळक मुद्देकेज शहरातील धार्मिक स्थळांची दूरवस्था : सर्वधर्मीय धार्मिक स्थळांना विकासासाठी हवीय शासकीय मदत

दीपक नाईकवाडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककेज : शहरातील ऐतिहासिक, धार्मिक स्थळे म्हणून प्रसिद्ध असलेले स्वामी समर्थ मठ, उद्धव स्वामींची जिवंत समाधी व सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले ख्वाजा मोहजिबोद्दीन दर्गा ही तिन्ही धार्मिक स्थळे तीर्थक्षेत्राच्या दर्जापासून वंचित असल्याने विकासापासून कोसो दूर आहेत. या ऐतिहासिक धार्मिक स्थळांना शासनाने तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी भाविकांतून होत आहे .केज शहराला ऐतिहासिक धार्मिक तीर्थस्थळांचा मोठा वारसा लाभलेला आहे शहराच्या मध्यवर्ती भागात स्वामी समर्थांच्या हयातीतील ५२ मठांपैकी एक मठ आहे. त्याचे बांधकाम १७९७ मध्ये स्वामी समर्थांच्या हयातीत करण्यात आले होते. या मठात स्वामी समर्थांच्या गादीवर बसलेल्या स्वामीसुताच्या हस्ते स्फटिकांच्या पादुका स्थापन करण्यात आल्या. याच मठात स्वामी समर्थांनी महारूद्रराव देशपांडे उर्फ नानासाहेब महाराज यांना फेटून मारलेल्या स्वामी समर्थांच्या चर्मपादुका , रक्तचंदनाच्या खडावा, हातातील काठी (दंड) , गोठा या स्वामी समर्थ वापरत असलेल्या सर्व वस्तू आहेत. शहराच्या पश्चिम बाजूस सर्व धर्मीयांचे दैवत असलेल्या ख्वाजा मोहजिबोद्दीन दर्गाही ऐतिहासिक श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते.केज शहराला ऐतिहासिक धार्मिकतेचा प्राचीन वारसा लाभलेला असतानाही राज्य शासनाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त नसल्याने आज ऐतिहासिक असलेली धार्मिक स्थळे विकासापासून कोसो दूर आहत. त्यामुळे या तीर्थस्थळांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन सर्वांगीण विकास करण्यात यावा, अशी मागणी भाविकांमधून केली जात आहे.उद्धवस्वामींचा मठ : भाविकांसाठी आकर्षणस्वामी समर्थांच्या मठासोबतच शहराच्या पूर्वेस समर्थ रामदास स्वामी यांचे पट्टशिष्य असलेले उद्धव स्वामी यांची जिवंत समाधी आहे.स्वामी समर्थांच्या आदेशानुसार मूळचे त्र्यंबकेश्वरजवळील टाकळी येथील रहिवासी उद्धवस्वामी रामदासी हे धर्मप्रचारार्थ केज शहरात आले असता त्यांनी राममंदिराची स्थापना करून काही काळ वास्तव्य केले.शहराच्या पूर्वेस असलेल्या पिसाटी नदीतीरी ते तप करत असताना पाहून निजामांने जिज्ञासापोटी त्यांची चौकशी केल्यानंतर उद्धव स्वामी बसलेल्या ठिकाणापासून दृष्टिक्षेपातील जमीन त्यांना इनाम म्हणून जाहीर केली. पुढे तप करत बसलेल्याच ठिकाणी उद्धव स्वामीनी जिवंत समाधी घेतली.

टॅग्स :BeedबीडArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण