शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

भाजीपाला महाग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

इंधन दरवाढीमुळे महागाई अनलॉकमुळे भाजी विक्रेते शहरात येत असले तरी गावापासून ते शहरात भाज्यांची वाहतूक दर वाढले आहेत. याला ...

इंधन दरवाढीमुळे महागाई

अनलॉकमुळे भाजी विक्रेते शहरात येत असले तरी गावापासून ते शहरात भाज्यांची वाहतूक दर वाढले आहेत. याला कारण इंधन दरवाढ आहे. यामुळेही शहरात भाज्यांचे दर वाढले आहेत.

-सखाराम शिंदे, भाजी विक्रेते.

...

आवक कमी झाली

गेल्या आठवड्यात सलग पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील भाजीपाला तोडता आला नाही. ज्यास्त पाऊस झाल्याने शेतात चिखलातून भाजी काढणे अवघड होते. परिणामी आवक मंदावली व भाव वाढले.

-शेख मोमीन, भाजी विक्रेते.

सर्वच क्षेत्रात महागाई वाढली आहे. भाजीपाला लागवड करणे, तो जोपासणे ही कामे करताना रासायनिक खते, कीटकनाशके व मजुरीचे दर, इंधन दरवाढ यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्या प्रमाणात भाजीपाल्याला भाव मिळत नाही.

- माउली ढगे, शेतकरी,

....

सगळीकडे भाववाढ चालते. मात्र, शेतकऱ्यांचा भाजीपाला १०, २० रुपयांनी महाग झाला की ओरड होते. लाख रुपये पगार घेणाऱ्या व्यक्तीलाही भाजी १० रुपयांत मिळावी, असेच वाटते. ही धारणा चुकीची आहे. शेतकऱ्यांनाही वाढत्या महागाईत चार पैसे मिळू द्या. त्यांचाही उदरनिर्वाह रस्त्यावर बसून होतो. ही जाणीव ठेवावी.

-सुरेश जगताप, शेतकरी.

...

अगोदरच सर्वत्र महागाई वाढलेली असताना भाजीपाला व फळे महाग झाली आहेत. सामान्य माणसाला हे वाढीव दर परवडणारे नाहीत. यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

-अंकिता कुलकर्णी, गृहिणी.

....

कोरोनामुळे रोजगार बुडाले असून, वाढत्या महागाईचा सामना करणे अवघड बनले आहे. साधा वरण-भातही महागला आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वसामान्यांचा किमान विचार करणे गरजेचे आहे. महागड्या भाज्या खरेदी करण्यापेक्षा आपले वरणच बरे.

-अर्चना धानोरकर, गृहिणी.