शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

शाळा, महाविद्यालय स्तरावर लसीकरण सुरू करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:40 IST

गेवराई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तरी हे नुकसान ...

गेवराई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तरी हे नुकसान टाळण्यासाठी शासनाच्या वतीने सर्व शाळा, महाविद्यालयात लसीकरण सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार यांनी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापूर्वी कडक लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे बाजार, व्यापारी पेठा, शाळा, महाविद्यालय, बससह सर्व काही बंद ठेवले होते. मात्र आता सर्व व्यापारी पेठा, बाजार, बससह सर्व काही सुरळीत सुरू झाले आहे. मात्र यात अजूनपर्यंत शाळा व महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी हे नुकसान टाळण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात निर्णय घेऊन शाळा, महाविद्यालयाच्या स्तरावर पहिलीपासून ते दहावी, बारावीसह सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर लसीकरण सुरू करावे, अशी मागणी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार यांनी केली आहे.