शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

धारुर तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:36 IST

अवकाळी पावसाचा फटका रबीच्या पिकाला बसलेला असतानाच उसाची तोंडणी असलेल्या फडांमध्येच वाहने आडकल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. तालुक्यातील फकिरजवळ, ...

अवकाळी पावसाचा फटका रबीच्या पिकाला बसलेला असतानाच उसाची तोंडणी असलेल्या फडांमध्येच वाहने आडकल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. तालुक्यातील फकिरजवळ, मुंगी, चिखली, कांदेवाडी, कचारवाडी, दैवठाण या गावांच्या परिसरात गाराचा पाऊस झाल्यामुळे फळ व भाजी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टरबूज, खरबूज हे पीक हातचे गेले आहेत. या बरोबरच ज्वारी, गहू, हरभरा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. हे नुकसान मोठे असताना अद्याप ही प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे इदेश देण्यात आलेले नाहीत. तलाठी व कृषी सहायक यांना सूचना देत नुकसानीची प्राथमिक पाहणी करण्याच्या सूचना दिल्याचे तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी सांगीतले. उस तोडणी सुरू असलेल्या फडावर असणाऱ्या कामगाराचे मोठे हाल झाले आहेत. उसाच्या फडात वाहने आडकल्यामुळे ती वाहने बाहेर काढताना कसरत करावी लागत आहे.

चौकट,

नुकसानीची नोंद करा

तालुका कृषी अधिकारी समाधान वाघमोडे

यांनी ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकाचा विमा भरला असेत तर त्यांनी ४८ तासांच्या आत विमा कंपनीच्या ॲपवर नुकसानीची नोंद करावी, असे आवाहन केले आहे.