शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

परळी औष्णिक विद्यूत केंद्रातील दोन संच बंद; विजेची मागणी कमी असल्याने मुंबईहून आले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 13:56 IST

परळी येथील नविन औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचे ६ आणि ७ हे दोन संच गेल्या सहा दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे केवळ एकच संच (क्र.८) चालु आहे.

परळी (जि. बीड) : परळी येथील नविन औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचे ६ आणि ७ हे दोन संच गेल्या सहा दिवसांपासून बंद ठेवण्यात आले असून केवळ एकच संच (क्र.८) चालु आहे. या संचातून शनिवारी सायंकाळी १४० मेगावॅट एवढी वीज निर्मिती चालू होती. राज्यात विजेची मागणी कमी  असल्यामुळे महाराष्ट्र राज्य विजनिर्मिती कंपनीच्या मूंबई कार्यालयातुन संच बंद ठेवण्याच्या सुचना दिल्याने मुख्य अभियंत्यांनी हा निर्णय घेतला आहे. 

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील २१० मेगावॅट क्षमतेचे ३,४,५, हे तीन संच मागील चार वर्षापासून बंद आहेत.  संच बंदमुळे येथील जुन्या वीज केंद्रातील अधिकारी, कर्मचारी विदभार्तील व नाशिकातील औष्णिक विद्युत केंद्रात पाठविले आहेत. तसेच विद्युत केंद्रात रोजंदारीने काम करणाऱ्या कामगारांच्याही हाताला काम उपलब्ध नाही. कंत्राटी कामगारही परळीतून पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे स्थलांतरीत झाले आहेत. दाउतपुर येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचे संच क्रमांक ६,७,८, हे तीन संच सुरू होते. यापैकी दोन संच २४ जूनपासून बंद ठेवण्यात आले आहेत.

पावसाळयात मागणी कमी होतेविजेची मागणी पावसाळयात कमी होते. त्यामुळे वरिष्ठांच्या निर्णयानुसार परळीचे दोन संच बंद ठेवण्यात आले आहेत. संच क्रमांक ८ हा सुरू असून यातून विजनिर्मिती सुरू आहे.- विठ्ठल खटारेमुख्य अभियंता, औष्णिक विद्यूत केंद्र, परळी

टॅग्स :electricityवीजState Governmentराज्य सरकारmahavitaranमहावितरण