शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

परळीचे दोन संच बंद; ५३४ मेगावॅटची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:55 IST

नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मे.वॅ.क्षमतेचे क्र . ७ व ८ हे दोन संच बंद ठेवण्यात आले असून केवळ संच क्रमांक ६ हा एकच संच सुरु होता. शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास २१६ मे.वॅ. विज निर्मिती चालू होती, तर दोन संच बंद असल्याने ५३४ मेगावॅट विजेची तूट जाणवली.

परळी : नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मे.वॅ.क्षमतेचे क्र . ७ व ८ हे दोन संच बंद ठेवण्यात आले असून केवळ संच क्रमांक ६ हा एकच संच सुरु होता. शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास २१६ मे.वॅ. विज निर्मिती चालू होती, तर दोन संच बंद असल्याने ५३४ मेगावॅट विजेची तूट जाणवली.

तालुक्यातील दाऊतपुर परिसरातील नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मे.वॅ.क्षमतेचा संच क्र. ८ शुक्र वारी दुपारी तांत्रिक कारणामुळे बंद ठेवण्यात आला. तर २५० मे.वॅ. क्षमतेचा संच क्र .७ हा तीन दिवसांपूर्वी कोळसा टंचाईचे कारण पुढे करून बंद ठेवण्यात आल्याचे समजते. संच क्र. ८ हा बंद पडण्याचे प्रकार वाढत आहेत. जे अधिकारी संच क्र. ८ उभारणीच्या वेळी होते तेच अधिकारी आता संच क्र. ८ हा कार्यान्वित झाल्यानंतरही आहेत. त्यामुळे हा संच बंदच कसा पडतो? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. याच्या चौकशीची मागणी माजी उपनगराध्यक्ष रविंद्र परदेशी यांनी केली

संच क्र.८ हा तांत्रिक कारणामुळे २ दिवसांसाठी बंद ठेवला. दोन दिवसाच्या दुरूस्तीनंतर हा संच पुन्हा कार्यान्वित होईल व संच क्र.७ हा तीन दिवसांपूर्वी कोळशाच्या टंचाईमुळे बंद ठेवल्याची माहिती औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल खटारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.