शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

चोर समजून बीड जिल्ह्यात दोघांना बेदम मारहाण, मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 07:20 IST

मुले चोरणारी टोळी जिल्ह्यात आली असून अनेक गावांतील मुलांना त्यांनी पळवून नेले आहे, या अफवेवर विश्वास ठेवून माजलगाव शहरात व माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे दोघांना बेदम मारहाण करण्यात आली.

बीड : मुले चोरणारी टोळी जिल्ह्यात आली असून अनेक गावांतील मुलांना त्यांनी पळवून नेले आहे, या अफवेवर विश्वास ठेवून माजलगाव शहरात व माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जित्तू बाशु ईश्वर (४० रा.तमिळनाडू) यांच्यासह अन्य एका मतीमंद तरूणाला मारहाण झाली आहे. सध्या सोशल मीडियावरून मुले पळविणारी टोळी बीड जिल्ह्यात आल्याची अफवा पसरू लागली आहे. औरंगाबाद, परभणी, जालना नंतर आता बीडमध्येही दोघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथे एक मतीमंद तरूण गावात फिरत असताना काही लोकांनी मुले पळविण्यासाठी आला आहे, असे समजून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांनी माजलगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी नाना तौर व अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच बुधवारी सकाळी ११च्या सुमारास जित्तु ईश्वर याला पात्रुड येथे मारहाण केली. जित्तू हा गर्दीच्या ठिकाणी उभा होता. काही लोकांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी कसलीच खात्री न करता बेदम मारहाण करून ग्रामीण ठाण्यात हजर केले. येथील पोलिसांनी त्याला ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर जिल्हा रूग्णालयात हलविले. त्याची भाषा समजत नसल्याने रात्री उशिरापर्यंत ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.गेवराईतही महिलेला चोपगेवराई शहरातील आठवडी बाजारात एका भोळसर महिलेला मुले धरणारी समजून मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता घडली. तिला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ही महिला मुले पकडणारी नसल्याचे तपासाअंती सिद्ध आले. तालुक्यातील अंतरवाली येथे दोन जणांना नागरिकांनी मुले पकडणारे समजून मारहाण केली होती. त्यानंतर सिरसदेवी येथे सहा ते सात मुले पळवून नेली जात असल्याच्या संशयातून जीपला नागरिकांनी अडविले होते. मात्र नंतर त्यात तथ्य आढळले नव्हते.