शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
4
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
5
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
6
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
7
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
8
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
9
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
10
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
11
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
12
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
13
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
14
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
15
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
16
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
18
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
19
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
20
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले

‘दोन थेंब जीवनाचे' पोलिओ निर्मूलन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST

घाटनांदूर : एखादा बालक, व्यक्ती दिव्यांग असला तर आपण हिणवतो मात्र केवळ जनजागृती व समज नसल्यामुळे लसीकरण न ...

घाटनांदूर : एखादा बालक, व्यक्ती दिव्यांग असला तर आपण हिणवतो मात्र केवळ जनजागृती व समज नसल्यामुळे लसीकरण न केल्याने त्याल्या दिव्यांग आयुष्य जगावे लागत आहे. याला टाळण्यासाठी लसीकरण अतिशय आवश्यक असून, कोविडसारख्या महामारीच्या संकटात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने अतिशय भरीव कार्य केल्याने आपण या गंभीर संकटातून बाहेर पडल्याचे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष शिवकन्या सिरसाट यांनी केले.

घाटनांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३१ जानेवारी रोजी सकाळी पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी जि. प. अध्यक्ष सिरसाट बोलत होत्या, तर प्रमुख अतिथी सरपंच ज्ञानोबा जाधव, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, पं. स. सदस्य मच्छिंद्र वालेकर, ता.वै.अ.डॉ. बालासाहेब लोमटे, माजी उपसरपंच प्रा. सुरेश जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष शेख मुक्तार, वै.अ.डॉ. माउली मुंडे, वै. अ. डॉ. विलास घोळवे आदी उपस्थित होते.

यावेळी सिरसाट म्हणल्या, भविष्यातील संभाव्य आजार टाळण्यासाठी गरोदर माता, बालक यांचे लसीकरण अतिशय महत्त्वाचे आहे. आरोग्य विभागाप्रमाणेच नागरिक, माता पालकांनी यासाठी सचेत राहण्याचे आवाहन त्यांनी केले. कोविड व्हॅक्सिनबाबतीत कुठलीही शंका न घेता, न घाबरता लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. तालुका वै. अ. डॉ. बालासाहेब लोमटे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. ज्ञानोबा मुंडे यांनी केले. कार्यक्रमासाठी वै. अ. डॉ. माउली मुंडे, डॉ. विलास घोळवे, शेख,मस्के, गित्ते, वीर, प्रकाश जाधव, गणेश शिंदे, स्वामी, पाशाभाई पठाण, सर्व आशा स्वंयसेविका, गोरे, दिक्कत, बिक्कड आदींनी परिश्रम घेतले.