शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

बीडमध्ये दोन केंद्रसंचालक तडकाफडकी हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:38 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या बारावीच्या परीक्षेत १८ विद्यार्थी रस्टिकेट करण्यात आले. शिरुर येथील कालिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावरील दहावी आणि बारावीच्या केंद्र संचालकांना परीक्षेच्या कामावरुन तडकाफडकी कमी करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या बारावीच्या परीक्षेत १८ विद्यार्थी रस्टिकेट करण्यात आले. शिरुर येथील कालिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावरील दहावी आणि बारावीच्या केंद्र संचालकांना परीक्षेच्या कामावरुन तडकाफडकी कमी करण्यात आले आहे.

मंगळवारी बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाची परीक्षा होती. शिरुर कासार येथील कालिकादेवी विद्यालय परीक्षा केंद्रावर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, प्रभारी उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे यांच्या पथकाने तपासणी केली असता कॉपी बाळगणाºया १५ विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली. तर बीड तालुक्यातील चौसाळा येथील कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय परीक्षा केंद्रावर उपशिक्षणाधिकारी नजमा यांच्या नेतृत्वाखाली विशेष महिला भरारी पथकाने ३ परीक्षार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई केली.मुख्याध्यापकांवरही कारवाईची टांगती तलवारशिरुर कसार येथील कालिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केंद्रावर पाहणीदरम्यान दहावीसाठी एस. बी. सानप तर बारावीसाठी पी. आर. सिरसाट हे केंद्रसंचालक शिक्षक असल्याचे आढळून आले. त्यांना तत्काळ परीक्षेच्या कामकाजातून कमी केले. मुख्याध्यापक हे केंद्र संचालक नसल्याने परीक्षा केंद्रावर पुरेसे नियंत्रण राहू शकत नाही, असे असताना हे काम टाळणाºया मुख्याध्यापक व्ही. जी. काटे यांची केंद्रसंचालक म्हणून तात्काळ नियुक्ती करण्यात आली. ही कार्यवाही माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सोनवणे यांनी केली.

परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीतही परीक्षा केंद्र संचालक हे मुख्याध्यापक असावेत अशा सूचना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी केल्या होत्या.शिरुर येथील कारवाईनंतर इतर केंद्रांचे संचालक शिक्षक आहेत की, मुख्याध्यापक याची तपासणी सुरु झाली असून केंद्र संचालक पद टाळणाºया मुख्याध्यापकांवरही कारवाईची शक्यता आहे.

महिला पथकाने खाते उघडलेबारावीच्या परीक्षा अंतीम टप्प्यात आहे. या कालावधीत होणा-या गैरप्रकारांवर नियंत्रणासाठी नियुक्त महिला विशेष आणि बैठे पथक यांनी कार्यवाही केली नसल्याचे लोकमतने निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मंगळवारी चौसाळा येथे तीन परीक्षार्थ्यांवर कारवाई झाली.