शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

क्षयरुग्णांचे पोषण लटकले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:37 IST

बीड : क्षयरोग्यांना पौष्टिक आहार मिळावा, यासाठी पोषण आहार भत्ता म्हणून प्रती महिन्याला ५०० रुपये भत्ता दिला जातो. परंतु, ...

बीड : क्षयरोग्यांना पौष्टिक आहार मिळावा, यासाठी पोषण आहार भत्ता म्हणून प्रती महिन्याला ५०० रुपये भत्ता दिला जातो. परंतु, रुग्णांनी बँक खाते क्रमांक व आवश्यक माहिती न दिल्याने भत्ता देण्याचे प्रमाण १०० टक्के होण्यास अद्यापही २२ टक्के बाकी आहेत. भत्ता वाटपात बीड राज्यात दुसरे आहे.

..

क्षयरोगाची लक्षणे काय

दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, बेडक्यातून रक्त पडणे, सायंकाळी येणारा ताप ही क्षयरोगाची (टीबी) मुख्य लक्षणे आहेत. खोकला, थुंकी व शिंकण्यातून हा आजार जास्त प्रमाणात पसरतो. कारण, हा आजार संसर्गजन्य असल्याचे सांगण्यात आले.

...

जास्तीत जास्त २८ महिन्यांत क्षयरोगमुक्त

n एखादा रुग्ण क्षयरोगमुक्त होण्यासाठी कमीत कमी सहा महिने कालावधी लागतो.

n औषधाला दाद न देणाऱ्या क्षयरुग्णाला क्षयरोगमुक्त होण्यासाठी ९ ते २८ महिने कालावधी लागत असल्याचे सांगण्यात आले.

...

रुग्णांनी माहिती द्यावी

जिल्हा पोषण आहार भत्ता देण्यात राज्यात दुसऱ्या स्थानी आहे. काही रुग्ण बँक खाते वेळेवर देत नसल्याने भत्ता देण्यास अडचणी येतात. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. रुग्णांनी माहिती द्यावी.

- डॉ. जयवंत मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, बीड,