शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
संतापजनक! प्राध्यापक व्हिडिओसह ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करत होता; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
3
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
4
"माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं"; सोलापूरातील तरुणाने चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं
5
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
6
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
7
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
8
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
9
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
10
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
11
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
12
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
13
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
14
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
15
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
16
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
17
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
18
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
19
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
20
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 

धारूर घाटात तिसऱ्या दिवशीही ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : धारूर घाटात मंगळवारी तिसऱ्या दिवशीही ट्रक उलटला. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : धारूर घाटात मंगळवारी तिसऱ्या दिवशीही ट्रक उलटला. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

धारूर ते तेलगाव हा राष्ट्रीय महामार्ग झाला;परंतु घाटाचे रूंदीकरण झाले नाही. रस्ता चकाचक केला. मात्र रस्त्याच्या बाजूच्या दरीच्या भागाकडील कठडे न उंच केले नाहीत. त्यामुळे घाटात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कठडे तोडून वाहने दरीत कोसळत आहेत.

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून तर अपघाताची मालिका रोजची झाली आहे. मंगळवारी तुळजापूरहून साखर घेऊन परतूरकडे जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच.-२३,७२०७) चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक सरळ खड्ड्यात जाऊन उलटला. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र, या रोजच्या अपघाताच्या मालिकांमुळे वाहनधारकांत मात्र भीती निर्माण झाली आहे तरी या घाटाने रुंदीकरण करून संरक्षण कठडे मजबूत करावेत, अशी मागणी प्रवासी, वाहनचालकांतून होत आहे.