शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

आजच्या मातांनी जिजाऊंचा आदर्श घ्यावा : अर्चना दायमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST

माजलगाव : समाजकारण, राजकारण, आदर, जिव्हाळा, त्याग, निष्ठा या नैतिक मुल्यांचे भांडार राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चरित्रात आहे. आजच्या ...

माजलगाव : समाजकारण, राजकारण, आदर, जिव्हाळा, त्याग, निष्ठा या नैतिक मुल्यांचे भांडार राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चरित्रात आहे. आजच्या परिस्थीतीत याची नितांत गरज आहे. वर्तमानात मातांनी जिजाऊंचा आदर्श घेत नितीवान पिढी घडवावी, असे विचार शिक्षिका अर्चना दायमा यांनी मांडले.

माजलगाव येथील म. ज्यो. फुले विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख वक्त्या म्हणून दायमा या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक कवी प्रभाकर साळेगावकर हे होते. संतोष मुळी, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप भिलेगावकर, विजयकुमार कुलकर्णी, संतोष जोशी, सुमंत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. उर्मिला झांबरे यांनी जिजाऊ वंदना सादर केली. ओघवते प्रास्ताविक सुमंत गायकवाड यांनी केले. यावेळी प्रदीप भिलेगावकर यांचेही समयोचित मनोगत झाले.

अध्यक्षीय समारोप करताना कवी प्रभाकर साळेगावकर यांनी कविता सादर केली. समारंभातील उच्चतम विचार अधोरेखित केले.

ओ. एम. दायमा, प्रवीण काळे, राजाभाऊ शिवणकर, सुमेध घाडगे यांनी संयोजन सहाय्य करून समारंभ नेटका केला. अरुण सोळंके यांनी सूत्रसंचालन केले, तर संतोष जोशी यांनी आभार व्यक्त केले.