शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

परळी औष्णिक विद्युत केंद्रात आज केवळ १०० मेगावॅटची वीज निर्मिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 16:31 IST

नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रात आज राज्यातील इतर केंद्राच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजे केवळ १०० मेगावॅटएवढी वीज निर्मिती झाली.

ठळक मुद्देनवीन वीज निर्मिती केंद्रातील  केवळ 250 मेगावॅट क्षमतेचा  क्रमांक 8 हाच एकमेव संच सुरु आहे.

परळी (बीड ) : येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रात आज राज्यातील इतर केंद्राच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजे केवळ १०० मेगावॅटएवढी वीज निर्मिती झाली. ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील सात औष्णिक विद्युत केंद्रात सर्वात जास्त चंद्रपूर येथे 1475  मेगावॅटएवढी  वीज निर्मिती झाली. 

सध्या परळी येथील नवीन वीज निर्मिती केंद्रातील  केवळ 250 मेगावॅट क्षमतेचा  क्रमांक 8 हाच एकमेव संच सुरु आहे. या संचातुन आज दुपारी 12 च्या सुमारास स्थापित क्षमतेपेक्षा सर्वात कमी म्हणजे केवळ 100 मेगावॅटची वीज निर्मिती झाली. या केंद्रातील 250 मेगावॅटचे इतर दोन संच  24 जूनपासून बंद आहेत. त्यामुळे 500 मेगावटची वीजनिर्मिती यापूर्वीच ठप्प आहे. 

तालुक्यातील दाऊतपुर येथे नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्र आहे. या केंद्रात 250 मेगावट चे संच क्रमांक 6, 7, 8 असे तीन संच आहेत. प्रत्येक संच 250 मेगावॅट क्षमतेचे आहेत. या तीन पैकी 2 संच 12 दिवसांपूर्वी बंद ठेवले आहेत.त्यामुळे 500 मेगावॅट वीज निर्मिती ठप्प आधीच ठप्प आहे. तर संच क्रमांक 8 मधून केवळ 100 मेगावॅट च वीज निर्मिती चालू आहे.  या संचातुन 150 मेगावॅट कमी वीज निर्मिती झाली. यामुळे या केंद्रातून एकूण 650 मेगावॅट वीज निर्मिती कमी झाली. 

ताजी आकडेवाडी :नाशिक- 278 मेगावॅट, कोराडी- 839 मेगावॅट, खापरखेडा- 447 मेगावॅट, पारस- 329 मेगावॅट, परळी - 100 मेगावॅट, चंद्रपूर -1475  मेगावॅट, भुसावळ- 665 मेगावॅट 

विजेची मागणी कमी आहेविजेची मागणी कमी असल्याने येथील दोन संच बंद ठेवण्याच्या सूचना मुंबई येथील मुख्य कार्यालयातून प्राप्त झाल्या. त्यामूळे दोन संच बंद ठेवले आहेत, असे येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले

टॅग्स :electricityवीजBeedबीडState Governmentराज्य सरकार