शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

थर्मलच्या राखेमुळे आरोग्य बिघडले, पिकांचेही नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST

परळी : औष्णिक वीज निर्मिती केंद्रात निर्मिती होणाऱ्या विजेचे फायदे असले तरी या केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेचे अनेक ...

परळी : औष्णिक वीज निर्मिती केंद्रात निर्मिती होणाऱ्या विजेचे फायदे असले तरी या केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. नागरिकांच्या आरोग्यावरील दुष्परिणामानंतर थर्मलची राख शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. नवीन थर्मलमधून बाहेर पडत असलेल्या करड्या व काळसर राखेमुळे आमचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्याची नुकसान भरपाई द्यावी अन्यथा १२ फेब्रुवारी रोजी औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या कार्यालयासमोर राखेमुळे करपलेली पिके आणून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हरिष नागरगोजेसह इतर शेतकऱ्यांनी दिला आहे.

परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे येथील नागरिकांना विविध आजार जडले आहेत. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतानाच आता पिकांवर संकट आले आहे. वीज निर्मितीनंतरची राख ज्या ठिकाणी खाली करण्यात येते तेथून दिवसभर अक्षरशः धुराचे लोट निघत आहेत. या राखेमुळे आजुबाजुच्या शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. आमच्या पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच कोळसा हाताळणी विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा या भागातील शेतकऱ्यांसह औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या कार्यालयासमोर राखेमुळे करपलेली पिके आणून आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.