शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

माजलगाव तालुक्यात आता होणार ऊसतोड बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:54 IST

माजलगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या उसाला भाव द्या, या मागणीसाठी एक ते दीड महिन्यांपासून विविध प्रकारे आंदोलन सुरु आहे, परंतु साखर कारखानदार याला कसल्याही प्रकारची दाद देत नसल्याने शेतकरी संघर्ष समितीने मंगळवारी थेट फडात जाऊन ऊसतोड बंद आंदोलन करण्यास सुरु वात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या उसाला भाव द्या, या मागणीसाठी एक ते दीड महिन्यांपासून विविध प्रकारे आंदोलन सुरु आहे, परंतु साखर कारखानदार याला कसल्याही प्रकारची दाद देत नसल्याने शेतकरी संघर्ष समितीने मंगळवारी थेट फडात जाऊन ऊसतोड बंद आंदोलन करण्यास सुरु वात केली आहे.

येथील बाजार समिती आवारात बोलावलेल्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला.ऊस उत्पादक शेतकरी हे मागील दीड महिन्यापासून विविध आंदोलने करीत उसाला २ हजार ६०० रूपयांप्रमाणे पहिली उचल देवून ३ हजार ५०० रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी करीत आहेत. मात्र या मागणीला कारखानदार कसलाच प्रतिसाद देत नाहीत. दरम्यानच्या काळात प्रशासनाने दखल घेवून बैठकीतून हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कारखानदार हे २ हजार रुपयांच्यावर भाव द्यायला काही केल्या तयार नाहीत. त्यामुळे हा तिढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शेतकरी आणि कारखानदार यांच्यातील भावासंदर्भात वादामुळे मागील अनेक दिवसांपासून प्रत्येकवेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. वारंवार मागणी करुन देखील प्रशासन अथवा कारखानदार दखल घेत नाहीत, असे पाहून आता ऊस उत्पादक शेतकºयांनी पक्ष विरहित ऊसतोड बंदी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेवून तो लगेचच अंमलात आणण्याचे जाहीर केले.

बाजार समिती आवारात बोलावण्यात आलेल्या बैठकीला गंगाभिषण थावरे, नितीन नाईकनवरे, धम्मानंद साळवे, नारायण गोले, डॉ. उध्दव नाईकनवरे, बबनराव सोळंके, हनुमान कदम, नारायण होके, राजेंद्र होके, नाना घाटुळ, पापा सोळंके, नुमान चाऊस, राजाभाउ शेजूळ, विकास कदम, रामचंद्र डोईजड यांच्यासह विविध सामाजिक राजकीय पदाधिकारी तसेच ऊस उत्पादक शेतकºयांचा सहभाग होता.आमदारांच्या घरावर

शुक्र वारी मोर्चाबैठकीत आमदार देशमुख यांनी साखर आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषण करून तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकºयांना भाव मिळवून द्यावा, या मागणीसाठी आ.आर.टी. देशमुख यांच्या घरावर शुक्रवारी दुपारी १२ वाजता मोर्चा काढण्यात येणार असल्याच थावरे यांनी सांगितले.