शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावी पाणी बँक स्थापन करणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:34 IST

बीड : नागरिकांनी पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणी बँक सुरू करणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते ...

बीड : नागरिकांनी पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणी बँक सुरू करणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ.राजेंद्र बंड यांनी व्यक्त केले.

आर्वी (ता. शिरूर कासार) येथे रविवारी आयोजित केलेल्या पाणी परिषदेच्या कार्यक्रमात डॉ. बंड बोलत होते. सध्या जमिनीचा ७१ टक्के भूभाग पाण्यात आहे. त्यातील ९७.२४ टक्के पाणी खारे आहे तर, २.१४ बर्फ व हिमनद्यांच्या स्वरूपात गोठलेले आहे. मानवी वापरासाठी फक्त ०.६७ टक्के पाणी शिल्लक राहते. त्यामुळे हे लक्षात घेऊन पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी गावोगावी पाणी बँक स्थापन केल्या पाहिजेत. त्यातील पाण्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा वापर केला पाहिजे. भूजल पातळी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करणे देखील गरजेचे आहे. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करणे गरजेचे आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन देखील डॉ. बंड यांनी केले.

यावेळी डॉ. महादेव जगताप, डॉ. पंडित शेंडगे, प्रा. बाळासाहेब मस्के, गोवर्धन मस्के , संभाजी सुर्वे, गणेश मस्के, धनंजय मलेकर, राम साळवे, हरेराम काकडे, अमोल पाठक, ओम हिंदोळे, रमेश मदने, अभिषेक सोळंके, कैलास ओव्हाळ यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कोरोना नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम पार पडला.

===Photopath===

260421\26_2_bed_17_26042021_14.jpg

===Caption===

पाणी परिषेदत सहभागी झालेले वक्ते