शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

गावोगावी पाणी बँक स्थापन करणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:34 IST

बीड : नागरिकांनी पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणी बँक सुरू करणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते ...

बीड : नागरिकांनी पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणी बँक सुरू करणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ.राजेंद्र बंड यांनी व्यक्त केले.

आर्वी (ता. शिरूर कासार) येथे रविवारी आयोजित केलेल्या पाणी परिषदेच्या कार्यक्रमात डॉ. बंड बोलत होते. सध्या जमिनीचा ७१ टक्के भूभाग पाण्यात आहे. त्यातील ९७.२४ टक्के पाणी खारे आहे तर, २.१४ बर्फ व हिमनद्यांच्या स्वरूपात गोठलेले आहे. मानवी वापरासाठी फक्त ०.६७ टक्के पाणी शिल्लक राहते. त्यामुळे हे लक्षात घेऊन पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी गावोगावी पाणी बँक स्थापन केल्या पाहिजेत. त्यातील पाण्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा वापर केला पाहिजे. भूजल पातळी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करणे देखील गरजेचे आहे. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करणे गरजेचे आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन देखील डॉ. बंड यांनी केले.

यावेळी डॉ. महादेव जगताप, डॉ. पंडित शेंडगे, प्रा. बाळासाहेब मस्के, गोवर्धन मस्के , संभाजी सुर्वे, गणेश मस्के, धनंजय मलेकर, राम साळवे, हरेराम काकडे, अमोल पाठक, ओम हिंदोळे, रमेश मदने, अभिषेक सोळंके, कैलास ओव्हाळ यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कोरोना नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम पार पडला.

===Photopath===

260421\26_2_bed_17_26042021_14.jpg

===Caption===

पाणी परिषेदत सहभागी झालेले वक्ते