शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
3
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
4
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
5
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
6
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
7
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
8
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
9
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
10
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
11
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
12
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
13
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
14
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
15
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
16
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
17
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
18
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
19
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
20
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव

शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा- प्राची कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:14 IST

बीड : शासन नागरिकांसाठी अनेकविध कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांच्या लाभासाठी या महाशिबीरामध्ये उभारण्यात आलेल्या सर्व विभागाच्या स्टॉलवर ...

ठळक मुद्देवडगाव गुंदा येथे विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने कार्यक्रम

बीड : शासन नागरिकांसाठी अनेकविध कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांच्या लाभासाठी या महाशिबीरामध्ये उभारण्यात आलेल्या सर्व विभागाच्या स्टॉलवर नागरिकांनी योजनांची माहिती घ्यावी व योजनेस पात्र लाभार्थ्यांनी आपल्या नावाची नोंदणी करुन शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीड जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्राची प्र. कुलकर्णी यांनी वडगाव गुंदा येथे आयोजित महाशिबीरात केले.बीड तालुक्यातील वडगाव गुंदा येथे बीड जिल्हा विधीसेवा प्राधिकारणाच्यावतीने महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे सदस्य सचिव डी.एन. खडसे, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.अजय राख, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रवीण राख, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या अधिक्षिका उषा रुपदे, सरपंच पंचशिला डोंगरदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड.नितीन वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संगिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, डॉ.सुनील भोकरे, उदयसिंह सोळंके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिष हारिदास, उपसरपंच महादेव नागरगोजे, सचिन डोंगरदिवे, अभिमान डोंगरदिवे, अंकुश डोंगरदिवे, द्रोपदी नागरगोजे, सरस्वती लांब, बाबासाहेब नागरगोजे, कमलाबाई नागरगोजे, दादाहरी नागरगोजे, महादेव खेडकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी परिसरातील नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी एम. डी. सिंह म्हणाले की, नागरिकांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी ग्रामस्तरावर नेमण्यात आलेल्या अधिकाºयांची मदत घेतली पाहिजे. गावात निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी दरमहा ग्रामसभा घेवून त्या सोडविल्या पाहिजेत, असे सांगितले.पोलीस अधीक्षक जी.श्रीधर म्हणाले की, शासन योजनांचा लाभ घ्यावा. प्रत्येक नागरिकांनी कोणतेही काम करताना कायदयाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे, असे सांगितले. इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.