शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कडा कृ.उ.बा. समितीची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:27 IST

आष्टी तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून कडा कृ.उ.बा समितीकडे पाहिले जाते. याच बाजार समितीमध्ये परजिल्ह्यातून आवक असते, तर परदेशात ...

आष्टी तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून कडा कृ.उ.बा समितीकडे पाहिले जाते. याच बाजार समितीमध्ये परजिल्ह्यातून आवक असते, तर परदेशात देखील मालाची विक्री होत असते. याठिकाणी ग्रामीण भागातील शेतकरी आपला पिकवलेला कापूस आणतात. व्यापारी याच्या अडतीवर घालतात; पण जेव्हा हेच व्यापारी ट्रक भरतात तेव्हा लागूनच विद्युत वाहिनीच्या तारा गेल्याने याची स्पार्किंग होऊन पेट घेतला जातो. यात व्यापारी लोकांचे लाखोंचे नुकसान होत आहे. दरवर्षी एक दोन घटना येथे घडतात. एक घटना घडली तर बाजार समितीने यातून धडा घ्यायला पाहिजे; पण व्यापारी लोकांकडून ठरलेले भाडे करारावर मोबदला घेणारी बाजार समिती सुविधा देण्यात अपुरी पडत आहे. महिन्याकाठी लाखोंची उलाढाल होते. मग गरजेचे असलेली अग्निशमन बंब का उपलब्ध केला जात नाही, हे विशेष असल्याचे शिवसंग्रामचे आष्टी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.

● विद्युत वाहिनीच्या तारा झाडाझुडपात आणि ठिकठिकाणी संरक्षण पाइप नसल्याने अचानक स्पार्किंग होऊन पेट घेतला जात आहे. तर भविष्यात हमालाच्या जिवाला काही बरेवाईट झाले तर जबाबदारी कोणाची, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत कडा कृ.उ.बा. समितीचे सभापती दत्तात्रय जेवे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, अगोदरचे माहीत नाही, आ. सुरेश धस यांना बोलून संचालक मंडळाची बैठक घेऊन लवकरच प्रस्ताव पाठवला जाईल, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.