शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सिरसाळा येथे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST

शेतकरी विरोधी तीनही कृषी कायदे रद्द करा, गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या दुसऱ्या टप्प्याचे अनुदान तत्काळ वाटप करा, सन ...

शेतकरी विरोधी तीनही कृषी कायदे रद्द करा, गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या दुसऱ्या टप्प्याचे अनुदान तत्काळ वाटप करा, सन २०२०च्या खरीप हंगामातील पीक विमा मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, बेनामी जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. मुख्य चौकात दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सिरसाळा येथून पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस कॉ. मुरलीधर नागरगोजे, शालेय पोषण आहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. प्रभाकर नागरगोजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे भागवत देशमुख, निर्मळ, माकपचे तालुका सचिव कॉ. गंगाधर पोटभरे, शेतमजुर युनियनचे कॉ. सुदाम शिंदे, विशाल देशमुख, कॉ. बालाजी कडभाने, कॉ. पप्पू देशमुख, कॉ. मनोज देशमुख, निर्मळ पाटील, मनोज स्वामी यांचा सहभाग होता.