शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

कसबा भागात दुर्गंधीचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:33 IST

धारूर : शहरातील कसबा विभागात नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे या ...

धारूर : शहरातील कसबा विभागात नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे या भागातील रहिवाशांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नगर परिषदेने तत्काळ येथील नाल्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

शहरातील कसबा विभागात बहुतांश भागांमधील नाले जुने झाल्यामुळे त्यामध्ये पाणी जाम होऊन हे घाण पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. कसबा भागातील जाधव गल्ली येथील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्यातील घाण पाणी येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना येथून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. नगर परिषदेने लवकरात लवकर या भागातील नाले दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा. तसेच घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही, याचीही काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शहरातील बऱ्याच भागांमध्ये असे दुर्गंधीयुक्त वातावरण आहे. त्यामुळे लवकरात लवकर नगर परिषदेने शहरातील तुंबलेल्या नाल्यांचे काम हाती घेऊन लोकांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी अशोक जगताप, दिनेश गायकवाड आदींनी केली आहे

रस्त्यावरच दुर्गंधीयुक्त पाणी आल्यामुळे मोटरसायकलही तिथून नेता येत नाही. नाले व रस्ता दुरुस्त करून वापरायोग्य करावा, अशी मागणी या भागातील नागरिक दिनेश गायकवाड यांनी केली आहे.