शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बोंडअळी निर्मूलनासाठी कृषी विभागाची विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 00:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात मगाील दोन वर्षांपासून कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात ...

ठळक मुद्देबांधावर जाऊन शेतकऱ्यांना सल्ला : बोंडअळी प्रादुर्भाव रोखण्यासाठी प-हाटीसह पालापाचोळा जाळून टाकण्यासाठी आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात मगाील दोन वर्षांपासून कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत असून, शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या अळीचे समूळ नष्ट करण्याची आवश्यकता असून, कृषी विभागाच्या माध्यमातून बोंडअळी निर्मूलन मोहीम राबवली जात आहे. कपसाच्या पºहाट्यामध्ये बोंडअळी कीड सुप्त अवस्थेत राहत असून, गंजी करुन बांधावर न ठेवता जाळून टाकण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.बोंडअळी प्रादुर्भावामुळे कापूस पिकावर मोठा परिणाम झाला असून, उत्पादन देखील घटले आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागातर्फे विशेष मोहिम राबवली जात असून शेतक-यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात आहे.मंगळवारी तालुक्यातील कांबी, कामखेडा पेंडगाव येथे शेतात जाऊन शेतकºयांना प्रत्याक्षिक दाखवण्यात आले. शेतात गोळा करुन ठेवलेली पºहाटी जाळून नष्ट करण्यात आली तसेच सर्वांनी याच पद्धतीने पºहाटी नष्ट करण्याचा सल्ला देखील कृषी विभागाच्या वतीने देण्यात आला. यावेळी कृषी संचालक रमेश धुमाळ, कृषी अधिक्षक एम. एल. चपळे, आत्माचे बी. एम. गायकवाड, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, वनगुजरे, लक्ष्मीकांत कागदे, यांच्यासह शेतक री उपस्थित होते.दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कापूस लावल्यानंतर काही महिने शेतकºयांनी फवारणी केली. त्यानंतर हे पीक हाताला लागणार नाही म्हणून फवारणी करणे बंद केले. मात्र, कापूस तसाच शेतात उभा होता. त्यामुळे बोंडअळीचे प्रमाण यामध्ये वाढतच गेले. त्यामुळे येत्या हंगामात पाऊस चांगला झाला व कापूस लागवड केली तरी देखील बोंडअळीचा प्रदुर्भाव होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकºयांनी पºहाट्या, पाला, पाचोळा जाळून नष्ट करणे आवश्यक आहे. तसेच स्वच्छ झालेल्या शेतात जनावरे, शेळया मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्यात शेत नांगरताना खोल नागरावे जेणेकरुन अळीचे जीवनचक्र संपुष्ठात येऊन प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल अशी माहिती अधिकारी दिलीप जाधव यांनी दिली.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र